शहरं
Join us  
Trending Stories
1
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
2
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
3
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
4
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
5
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
6
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
7
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
8
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
9
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
10
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
11
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
12
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
13
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
14
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
15
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
16
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

संतांच्या संगतीने मानवाची प्रगती

By admin | Updated: December 28, 2015 22:17 IST

माधवगिरी महाराज : जनार्दन स्वामी पालखी सोहळा

पंचवटी : सध्याच्या विज्ञान युगात तांत्रिक प्रगती होत आहे, मात्र मानवाची वैचारिक प्रगती होत नसल्याने जीवन भकास होत चालले आहे. इतर तंत्रज्ञानामुळे मुले संस्कारहीन होत असल्याने संतांची संगत गरजेची आहे. यामुळेच मानवाची प्रगती होऊन सुख, समाधान लाभते, असे मत संत जनार्दन स्वामी महाराज यांचे शिष्य माधवगिरी महाराज यांनी मांडले. हिरावाडी (शक्तीनगर) येथील छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठानच्या वतीने संत जनार्दन स्वामी महाराज यांचा पालखी सोहळा व भजन, प्रवचन, सत्संग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, त्याप्रसंगी माधवगिरी महाराज यांचे प्रवचन झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी पुढे असे सांगितले की, नाशिकही पवित्र अशी भूमी आहे. संतांच्या संगतीने भक्ती आणि धर्मात वाढ होते. संस्कृत भाषा ही सर्व भाषांची जननी आहे म्हणून संस्कृत भाषेला देवभाषा असेही संबोधतात. संस्कृत भाषा समजायला कठीण असली तरी ती आत्मसात केल्यास वाणी शुद्ध होते, असेही ते शेवटी म्हणाले. यावेळी संतोषगिरी महाराज यांचा भजन गायनाचा कार्यक्रम झाला. सकाळी मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर संत जनार्दन स्वामी महाराजांच्या प्रतिमेची परिसरातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. स्व. मीनाताई क्रीडा संकुल येथून पालखी मिरवणुकीला प्रारंभ झाला. संपूर्ण हिरावाडी परिसरातून पालखी मिरवणूक काढण्यात आल्यानंतर संकल्प लॉन्ड्री येथे कार्यक्रमस्थळी समारोप करण्यात आला. या पालखी मिरवणुकीनंतर भजन, प्रवचनाचा कार्यक्रम झाला. याप्रसंगी प्रभाग सभापती सुनीता शिंदे, नगरसेवक रुचि कुंभारकर आदिंसह भाविक उपस्थित होते. सायंकाळी भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. पालखी सोहळा यशस्वीतेसाठी संजय बुंदेले, अनिल चव्हाण, संजय भवर, दादा आमले, योगेश चव्हाण, नितीन बुंदेले, योगेश दौडे, विश्वनाथ बोडके, करण जाधव, तुषार विभांडिक, बंडू साबळे आदिंसह छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठानच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी हातभार लावणाऱ्या परिसरातील सर्व देणगीदार, हितचिंतक यांचे मंडळाच्या वतीने आभार मानण्यात आले. (वार्ताहर)