शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: अमृतसरमध्ये वीज पुरवठा पूर्ववत; अद्यापही रेड अलर्ट कायम
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

वीस टक्के ऑक्सिजनने उद्योग कसे सुरू करणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:11 IST

अंबड औद्योगिक वसाहतीत ऑक्सिजनवर कामकाज चालणारे एक हजारहून अधिक छोटे-मोठे कारखाने आहेत. अंबड औद्योगिक वसाहतीत सुमारे ८० टक्के ...

अंबड औद्योगिक वसाहतीत ऑक्सिजनवर कामकाज चालणारे एक हजारहून अधिक छोटे-मोठे कारखाने आहेत. अंबड औद्योगिक वसाहतीत सुमारे ८० टक्के कारखाने हे ऑक्सिजनवर चालतात. फॅब्रिकेशन प्लाझ्मा कटिंग, प्रोफाइल कटिंग, रॉ मटेरियल कटिंग करण्यासाठी ऑक्सिजनचा वापर केला जातो. गेल्या तीन-चार महिन्यांपासून या कारखान्यांतील सर्वच कामे ठप्प झाली असल्याने कारखानदारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आता सरकारने उद्योगांना २० टक्के ऑक्सिजन देण्याची तयारी दर्शविली आहे. मुळात २० टक्के ऑक्सिजन दिल्यास कोणत्याही कारखान्याचे कामकाज हे साधारण दोन ते तीन तास इतकाच वेळ सुरू राहू शकते. यामुळे त्यांना काम करताना देखील अडचणी निर्माण होणार आहेत. आज देखील पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध असल्याचे वितरकांकडून सांगण्यात येत आहे. परंतु अशाही परिस्थितीत सरकारने उद्योगांसाठी केवळ २० टक्केच ऑक्सिजन दिल्यास कामकाज करणे अवघड होणार आहे.

चौकट

===

सरकारने पूर्ण क्षमतेने ऑक्सिजन दिल्यास कारखानदार हे त्यांच्याकडे असलेल्या मालाचा साठा करून ठेवू शकतात. यामुळे भविष्यात ऑक्सिजन कमी-अधिक प्रमाणात मिळाला तरी कामकाज सुरळीत सुरू राहू शकते, अशी प्रतिक्रिया आयमाचे अध्यक्ष वरुण तलवार, माजी अध्यक्ष धनंजय बेळे, गोविंद झा, सुधाकर चौधरी यांनी व्यक्त केली.