शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

कसा देणार संगणकीय सातबारा उतारा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 01:05 IST

गेल्या बारा वर्षांपासून सुरू असलेले संगणकीय सातबारा उताºयाचे काम अद्यापही पूर्ण झालेले नसून, राज्य सरकारने स्वातंत्र्य दिनापासून आॅनलाइन प्रणालीने १५ आॅगस्टच्या मुहूर्तावर संगणकीय सातबारा उतारा खातेदारांना देण्याचे जाहीर केलेले असले तरी, राज्यातील सुमारे ३६ हजार गावांतील सातबारा उताºयातील चुका अद्याप दुरुस्त करणे बाकी असल्याचे अलीकडे केलेल्या पाहणीतून स्पष्ट झाल्याने शासनाच्या घोषणेने यंत्रणा हवालदिल झाली आहे.

नाशिक : गेल्या बारा वर्षांपासून सुरू असलेले संगणकीय सातबारा उताºयाचे काम अद्यापही पूर्ण झालेले नसून, राज्य सरकारने स्वातंत्र्य दिनापासून आॅनलाइन प्रणालीने १५ आॅगस्टच्या मुहूर्तावर संगणकीय सातबारा उतारा खातेदारांना देण्याचे जाहीर केलेले असले तरी, राज्यातील सुमारे ३६ हजार गावांतील सातबारा उताºयातील चुका अद्याप दुरुस्त करणे बाकी असल्याचे अलीकडे केलेल्या पाहणीतून स्पष्ट झाल्याने शासनाच्या घोषणेने यंत्रणा हवालदिल झाली आहे.दोन दिवसांपूर्वी राज्याचे महसूल सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी संगणकीय सातबारा उताºयाच्या कामकाजाचा आढावा घेतला असता त्यात ही बाब उघड झाली. शासनाने यापूर्वी १ मे महाराष्टÑ दिनापासून संगणकीय सातबारा उतारा देण्याचे जाहीर केले होते, परंतु सॉफ्टवेअर व सर्व्हरच्या त्रासामुळे तलाठी, मंडळ अधिकाºयांना मुदतीत काम पूर्ण करणे शक्य झाले नाही. म्हणून शासनाने १५ आॅगस्टचा मुहूर्त मुकर्रर केला.  महसूल सचिवांनी घेतलेल्या आढाव्यातदेखील वारंवार डाउन होणाºया सर्व्हरचा प्रश्न राज्यातील विभागाीय आयुक्तांनी उपस्थित करून यातील अडचणी सोडविण्याची मागणी केली. या अडचणींची महसूल सचिवांनीदेखील त्याच्याशी सहमती दर्शविली, मात्र आता शासनाने घोषणाच केलेली असल्यामुळे १५ आॅगस्टपर्यंत प्रत्येक जिल्ह्णात किमान दोनशे गावांचे सातबारे तरी संगणकीय बिनचूक असावेत, अशा सूचना केल्या आहेत.प्रातिनिधिक वाटप?स्वातंत्र्य दिनापासून संगणकीय सातबारा उताºयांच्या वाटपाची घोषणा करण्यात आली आहे. मात्र अद्याप अनेक गावांमधील काम बाकी आहे. यामुळे स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण समारोहानंतर पालकमंत्र्यांच्या हस्ते फक्त प्रातिनिधिक स्वरूपात संगणकीय सातबारा उताºयाचे वाटप करून  मुहूर्त साधला जाणार असल्याचे समजले आहे.राज्यात ४३ हजार ९४३ गावे असून, यंत्रणेने तयार केलेले संगणकीय सातबारांचे गावोगावी चावडी वाचन करण्यात येऊन हस्तलिखित सातबारा व संगणकीय सातबारा यांच्यातील चुका शोधण्यात आल्या. या चुकांची दुरुस्ती करण्यासाठी ‘रि-एडिट’ मॉड्यूल सॉफ्टवेअर तयार करण्यात आले. परंतु या सॉफ्टवेअरमध्ये काम करताना शासनाचे सर्व्हर वेळोवेळी डाउन होत असून, स्पीड मिळत नसल्याचे तलाठ्यांचे म्हणणे आहे.गेल्या काही दिवसांत फक्त ७७४५ गावांचे सातबारा उतारे बिनचूक होऊ शकले म्हणजे आॅनलाइन प्रणालीने ते देण्यास हरकत नाही; मात्र शासनाने मागेल त्याला संगणकीय सातबारा उतारा देण्याचे जाहीर केले असून, ३६ हजार गावांमध्ये बिनचूक उताºयाचे काम झालेलेच नसल्याने यंत्रणा हवालदिल झाली आहे.