शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

डाळींचे भाव वाढल्याने गृहिणींचे नियोजन कोलमडले

By admin | Updated: July 24, 2016 22:49 IST

डाळींचे भाव वाढल्याने गृहिणींचे नियोजन कोलमडले

खामखेडा : दैनंदिन जीवनात आहारात प्रथिने पुरविण्याच्या दृष्टीने डाळींना विशेष महत्त्व आहे. परंतु उत्पादन घटल्याने आता डाळी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाऊ लागल्या आहेत.पावसाचे प्रमाणही कमी-कमी होत गेल्याने जिरायती शेती बागायती आणि खरीप पिकांच्या जागी भाजीपालावर्गीय पिके घेतली जाऊ लागल्याने शेतकरी खरीप हंगामात भुईमग, बाजरीऐवजी मक्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेऊ लागल्याने मका पिकात मठ, मूग, चवळी, उडीद ही कडधान्ये आंतरपीक घेता येत नसल्याने कडधान्य उत्पादन होत नसल्याने शेतकऱ्यांना दुकानातूनच डाळी खरेदी कराव्या लागत आहेत, त्यांची अजुनही अमलबजावणी नाही. तूरडाळीच्या भावात वाढ झाल्याने गरिबाला तुरीच्या वरणापासून मुकावे लागत आहे. सध्या तूरडाळीच्या भावात अचानक मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने दैनंदिन जेवणातील वरण-भाताला मुकावे लागत आहे. नोव्हेंबर-डिसेंबर अखेर राज्यस्थानी तूर, मठ, मूग, तूर आदि बाजारात दाखल होते. डाळप्रक्रि या उत्पादन करणारे व्यापारी या राज्यातून माल आयात करतात त्यामुळे डाळी प्रक्रियावरील खर्च वाढतो. त्यामुळे डाळींच्या भावात वाढ झाली असल्याच्या अंदाज व्यक्त केला जात आहे. (वार्ताहर)