शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

गारपीट : सिन्नरला आमदारांनी केली पाहणी; शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता

By admin | Updated: February 11, 2015 23:31 IST

बेमोसमी पावसाने पिकांचे नुकसान

सिन्नर : मंगळवारी रात्री झालेल्या गारपीट व वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागात रब्बी पिकांचे नुकसान झाले. पूर्व भागात गहू, कांदा , हरबरा व डाळींब बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गेल्या दोन-तीन महिन्यांत झालेला अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहेत. अवर्षणग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिन्नर तालुक्यात यावर्षी तीन महिन्यात तीनवेळा अवकाळी पाऊस व गारपीटीचा तडाखा बसला आहे. यावर्षी पश्चिम पट्ट्यात झालेल्या पावसामुळे देवनदी बऱ्यापैकी वाहिली होती. त्यामुळे देवनदीकाठच्या गावांमध्ये रब्बीचे क्षेत्र वाढले होते. मात्र मंगळवारी सायंकाळी झालेली गारपीट व वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे पीक भुईसपाट झाले. वादळी वाऱ्याने व गारपीटीमुळे गव्हाचे पीक भुईसपाट झाल्याचे चित्र वडांगळी, खडांगळी व हिवरगाव या गावांमध्ये दिसून आले. आमदार राजाभाऊ वाजे यांनी नुकसानग्रस्त भागात पाहणी दौरा केला यावेळी वडांगळी येथील कैलास खुळे, गोपाळ भोकनर, रफीक शेख, सुदाम अढांगळे, संपत भोर, योगेश खुळे, दत्तात्रय खुळे, तुकाराम खुळे खडांगळी येथील यांच्यासह शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. (वार्ताहर)