शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

राजापूर येथे घोड्यांचा उपद्रव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 19:02 IST

राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथील वनविभागाच्या जंगलात कोणी तरी तीस चाळीस घोडे सोडण्यात आल्याने या घोडयाच्या टोळक्यांनी बऱ्याच शेतकºयांच्या पिंकाचे नूकसान केले आहे राजापूर गाव परिसरात या घोड्यांनी हैदोस घातला असून वनविभागाच्या शेजारलील शेतकºयांना या घोडयांना शेतातून बाहेर काढण्यासाठी रात्रं दिवस पहारा करावा लागत आहे.

ठळक मुद्दे वनविभागाने या घोड्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.

राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथील वनविभागाच्या जंगलात कोणी तरी तीस चाळीस घोडे सोडण्यात आल्याने या घोडयाच्या टोळक्यांनी बऱ्याच शेतकºयांच्या पिंकाचे नूकसान केले आहे राजापूर गाव परिसरात या घोड्यांनी हैदोस घातला असून वनविभागाच्या शेजारलील शेतकºयांना या घोडयांना शेतातून बाहेर काढण्यासाठी रात्रं दिवस पहारा करावा लागत आहे. काही शेतकºयांनी घोडयांना वनविभागाच्या कॉलनीत आणून ठेवले होते, मात्र सदर घोडे ताब्यात घेता येणार नाही असे सांगितल्याने वनविभागाच्या कर्मचाºयांनी ते घोडे सोडून दिल्याची तक्र ार शेतकरी विजय धात्रक यांनी केली आहे. तालुक्यातील शेतकºयांच्या शेतात यापुर्वीच हरणांचा त्रास असून त्यांच्याकडून शेतीचे मोठ्या प्रमाणात नूकसान होत आहे. आता त्यात घोड्यांनी उभ्या पिकात हल्ला चढविला आहे. त्यामुळे बºयाच शेतकºयांचे नुकसान झाले आहे. हे घोडे कुणाचे आहेत, हे अद्याप गत तीन महिन्यांपासून तपास नाही. तसेच वनविभागाच्या जंगलात या घोड्यांनी बरेच नूकसान केल्याच्या तक्र री आहेत. वनविभागाने या घोड्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.