शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पावसाचा द्राक्षबागांसह कांद्याला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 14:02 IST

पांडाणे/ ब्राह्मणगाव : दिंडोरी तालुक्यातील पांडाणे, अंबानेर , सागपाडा जिरवाडे , मांदाणे , परिसरात अतिवृष्टीने द्राक्ष, कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले असून महसूल विभागाने पंचनामा करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

पांडाणे/ ब्राह्मणगाव : दिंडोरी तालुक्यातील पांडाणे, अंबानेर , सागपाडा जिरवाडे , मांदाणे , परिसरात अतिवृष्टीने द्राक्ष, कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले असून महसूल विभागाने पंचनामा करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.दिंडोरी तालुका हा द्राक्ष पंढरी संबोधले जाणारा तालुका म्हणून ओळख असल्यामुळे या वर्षी आतिपावसाने द्राक्ष पिकाचे व कांदा भात पिकाला फटका बसला आहे. नुकसान झालेल्या पिकांचे त्वरीत पंचनामा करून भरपाई मिळावी अशी मागणी बळीराजा करीत आहे .भातोडा , मुळाणे , बाबापूर , चंडीकापूर चामदरी, गोलदरी परिसरात काढणीस आलेल्या भात पिकाचे मोठे नुकसान झाले असून पंचनामा करण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहे .द्राक्ष पिकाची गोडा बार छाटणी झाल्यापासून पहिल्या दिवसापासुन पंचेचाळीस दिवसापर्यंत द्राक्ष पिकाचे पावसापासुन संरक्षण करण्यासाठी बळीराजा रात्रीचा दिवस करु न आपले द्राक्ष पिक वाचवत असतो परंतू या वर्षी सप्टेबर महिन्यात गोडा बार छाटणी पासूनच पाऊस सुरू असल्यामुळे द्राक्षांच्या टोपण , व घडपास होणे किंवा फुलाºयात असलेल्या पिकाला रात्री पाऊस झाला तरी त्वरित औषधाची धुरडणी किंवा फवारणी करावी लागत असते या वर्षी अति पावसामुळे द्राक्ष पिकावर करपा ,डावण्या , घिडजरणे , असे मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे द्राक्ष पिकाचा व कांदा पिकाचा पंचनामा करण्याची मागणी अंबानेरचे शांताराम घुले यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.