शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
2
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
3
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
4
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
5
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
6
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
7
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
8
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
9
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
10
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
11
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
12
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
13
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
14
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
15
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
16
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
17
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
18
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
19
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
20
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका

हिंदी हास्य कविसंमेलन रंगले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 00:30 IST

अखिल हिंदी साहित्य सभेतर्फे नाशिकरोड येथील उत्सव हॉटेलमध्ये आज राष्ट्रीय हिंदी साहित्य समारंभ व हिंदी कविसंमेलन झाले. संस्थेचे अध्यक्ष सुबोध मिश्रा, घनश्याम अग्रवाल, डॉ. आनंद प्रकाश गौड, ओम तिवारी, डॉ. प्रियंका सोनी, कपिलदेव प्रसाद मिश्र, संजीव त्रिवेदी आदींची प्रमुख उपस्थिती होती. देशभरातून हिंदी साहित्यिकांनी हजेरी लावली होती.

नाशिकरोड : अखिल हिंदी साहित्य सभेतर्फे नाशिकरोड येथील उत्सव हॉटेलमध्ये आज राष्ट्रीय हिंदी साहित्य समारंभ व हिंदी कविसंमेलन झाले. संस्थेचे अध्यक्ष सुबोध मिश्रा, घनश्याम अग्रवाल, डॉ. आनंद प्रकाश गौड, ओम तिवारी, डॉ. प्रियंका सोनी, कपिलदेव प्रसाद मिश्र, संजीव त्रिवेदी आदींची प्रमुख उपस्थिती होती. देशभरातून हिंदी साहित्यिकांनी हजेरी लावली होती. सकाळच्या सत्रात पुरस्कार वितरण झाले. विद्याभारती आणि सार्थ नव्या या स्मरणिकांचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी सुबोध मिश्रा म्हणाले की, हिंदी सभा संस्था, हिंदी, उर्दू, मराठी भाषेचा संगम असलेली संस्था आहे. डॉ. आनंद प्रकाश गौड म्हणाले की, साहित्य हे समाजाचे प्रतिबिंब आहे. समाजात जे घडते त्याचे रूप साहित्यात दिसते, असे सांगितले.  दुपारच्या सत्रात कविसंमेलन झाले. ओम तिवारी, डॉ. प्रियंका सोनी, सुबोध मिश्रा, कपिलदेव प्रसाद मिश्र, संजय त्रिवेद, घनश्याम अग्रवाल, रमेश शर्मा आदी यावेळी उपस्थित होते.  स्वप्नील कुलकर्णी, राजेश झणकर, श्रद्धा शिंदे आदींनी कार्यक्रमाचे संयोजन केले. दीपा कुचेकर व सी. पी. मिश्रा यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. भरत सिंग यांनी आभार मानले.वाराणसीचे डॉ. कपिलदेव प्रसाद मिश्र यांना यंदापासून सुरू झालेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजसेवी पुरस्कार देण्यात आला. डॉ. सुधा चौहान (इंदोर), सुनीता डागा (पुणे), रामबाबू निरव (पटना), डॉ. राधेश्याम भारतीय (जयपूर), डॉ. रंजना गौड (फैजाबाद), डॉ. रोचना भारती (नाशिक), सूरचना त्रिवेदी (लखनऊ), डॉ. संगीता सक्सेना (जयपूर), विनय सक्सेना (दिल्ली), डॉ. रमेश मिलन (मुंबई) यांना साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आला.