शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
2
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
3
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
4
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
5
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
6
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
7
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
8
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
9
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
10
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
11
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
12
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
13
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
14
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
15
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
16
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
17
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
18
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
19
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
20
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

कोरोना टाळेबंदीनंतर २०२० वर्षातील ऑक्टोबर महिन्यात उच्चांकी वाहन विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:15 IST

कोरोना टाळेबंदीनंतर २०२० वर्षातील ऑक्टोबर महिन्यात उच्चांकी वाहन विक्री १,७६० दुचाकींची विक्री ९७२ चारचाकींची विक्री --- १९ मार्च जिल्ह्यातील ...

कोरोना टाळेबंदीनंतर २०२० वर्षातील ऑक्टोबर महिन्यात उच्चांकी वाहन विक्री

१,७६० दुचाकींची विक्री

९७२ चारचाकींची विक्री

---

१९ मार्च जिल्ह्यातील सर्व शाळा-महाविद्यालये बंद

राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये २३ नोव्हेंबर २०२० पासून शाळा सुरू झाल्या; मात्र नाशिकमध्ये शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत.

४ जानेवारी २०२१ - नववी ते बारावीचे वर्ग सुरू

२७ जानेवारी २०२१- पाचवी ते आठवीच वर्ग सुरू

१५ फेब्रुवारी २०२१ - ५० टक्के उपस्थितीत जिल्ह्यातील १५९ महाविद्यालये सुरू

१ ऑगस्ट २०२० जात पडताळणी प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन

१० मार्च नाशिक व मालेगाव महानगरपालिका क्षेत्रासह जिल्ह्यातील सर्व शाळा-महाविद्यालये पुन्हा बंद करण्यात आली.

१० मार्च दहावी व बारावीचे वर्ग विद्यार्थ्यांच्या पालकांच्या संमतीने सुरू ठेवण्याची परवानगी

-----

विद्यार्थ्यांना सुरक्षा कवच देऊन परीक्षा

-महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठने कोविड-१९ च्या गंभीर परिस्थितीत आरोग्य शाखेच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेताना कोविड सुरक्षा कवच योजना सुरू केली. संकटाच्या कोविड-१९ परिस्थितीत परीक्षा घेऊन विक्रमी वेळेत निकालही जाहीर केले.

-आरोग्य विज्ञानाच्या सर्वच शाखांमध्ये कोविड १९ वर दर्जेदार संशोधन व्हावे यासाठी विद्यापीठातपर्फे विशेष संशोधन अनुदान उपलब्ध करण्यात आले. कोरोना निवारणासाठी अधिक तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र अभ्यासक्रम विद्यापीठातर्फे सुरू करण्यात आले.

-आरोग्य विज्ञान विद्यापीठ आवारात वैद्यकीय शिक्षण व संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयास मंजुरी देण्यात आली.

-आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीचे नूतनीकरण करण्यात आले, तसेच विद्यापीठ इमारतीच्या छतावर सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला. या कामाचे ३ नोव्हेंबरला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

----

मुक्त विद्यापीठाची ऑनलाईन परीक्षा यशस्वी

कोरोनाच्या संकटात राज्यभरातील विद्यापीठांसमोर ऑनलाईन परीक्षा घेण्याचे आव्हान निर्माण झाले असताना नाशिकमधील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे ५ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान विविध शिक्षणक्रमांच्या ऑनलाईन परीक्षांचे यशस्वी आयोजन केले. या परीक्षेत विद्यापीठातील ६ लाख २५ हजार विद्यार्थ्यांपैकी सुमारे ८० टक्के विद्यार्थ्यांनी पहिल्याच टप्प्यात परीक्षा दिली. तर काही कारणाने गैरहजर असलेल्या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाने ४ ते ९ नोव्हेंबरदरम्यान दुसऱ्यांना संधी उपलब्ध करून दिली.

---------------------