शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:14 IST

दैनंदिन दिनचर्या सुरू राहाण्याच्या दृष्टीने या बंदमधून अनेक बाबींना सूट देण्यात आलेली आहे. तरीही बाजारपेठेतील गर्दी अपेक्षेप्रमाणे कमी होताना ...

दैनंदिन दिनचर्या सुरू राहाण्याच्या दृष्टीने या बंदमधून अनेक बाबींना सूट देण्यात आलेली आहे. तरीही बाजारपेठेतील गर्दी अपेक्षेप्रमाणे कमी होताना दिसत नाही. लग्नसोहळ्यांनाही उपस्थितीची मर्यादा घालून दिलेली असताना नियमांचे उल्लंघन होताना दिसते. प्रशासनाकडून कारवाई केली गेली, दंड आकारणी केली गेली तरच नियमांचे पालन करण्याची नागरिकांनी मानसिकता झाल्याची खंत अनेकदा जिल्हाधिकाऱ्यांनी बोलूनही दाखविली आहे. नियमपालनात नागरिकांचा सहभाग जास्तीत जास्त वाढण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

आता या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनीच नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी स्वयंसेवी संस्थांना साकडे घातले आहे. मागील वर्षी अनेक संस्थांनी खाद्यपुरवठा केला होता. यावेळी जीवनावश्यक वस्तूंची सर्व व्यवस्था सुरळीत ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळे खाद्यपदार्थ तसेच अन्य वस्तूंची आवश्यकता नसून नागरिकांना स्वयंशिस्त लावण्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी मदत करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले आहे.

--कोट-

नावीन्यपूर्ण पावले उचलावीत

केारोनाच्या लढाईत नागरिकांच्या प्रबोधनासाठी तसेच त्यांना परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून देण्यासाठी काही नावीन्यपूर्ण पावले उचलण्यासाठी स्वयंसेवी संस्था, जबाबदार नागरिक यांनी भूमिका पार पाडून प्रशासनाला सहकार्य करावे.

- सूरज मांढरे, जिल्हाधिकारी.