शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
3
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
4
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
5
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
6
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
7
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
8
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
9
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
10
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
11
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
12
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
13
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
14
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
15
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
16
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
17
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
18
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
19
Solapur Crime: 'तुला आणि तुझ्या आईला खल्लास करीन'; बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा अत्याचार
20
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका

वंचितचा पूरग्रस्तांना मदतीचा हात.!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:17 IST

देवगाव : राज्यात कोल्हापूर, सांगली व कोकणासह अर्धा महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे महापूर आले, यामुळे नागरिकांचे अतोनात हाल झालेले आहे. भूस्खलनाने ...

देवगाव : राज्यात कोल्हापूर, सांगली व कोकणासह अर्धा महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे महापूर आले, यामुळे नागरिकांचे अतोनात हाल झालेले आहे. भूस्खलनाने अनेकांचे संसार उदध्वस्त झाले असून डोळ्यादेखत होत्याचे नव्हते झाले. घरातील अन्नधान्यांची नासाडी झाली. त्यामुळे पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या सांगण्यावरून मदत पोहोचविण्यात येत आहे.

नाशिक जिल्हाध्यक्ष पवन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याच्या वतीने पूरग्रस्तांसाठी मदतकार्यात त्र्यंबकेश्वर तालुका वंचित बहुजन आघाडीने पुढाकार घेऊन तालुक्यातील कार्यकर्ते यांच्या वतीने ‘एक हात मदतीचा’ या संकल्पनेतून अन्नधान्याची मदत जमा करण्यात आलेली आहे.

रविवारी (दि. २२) नाशिक जिल्हाध्यक्षांकडे अन्नधान्य सुपूर्द करण्यात आले. याप्रसंगी तालुकाध्यक्ष उमेश सोनवणे, युवक तालुकाध्यक्ष तानाजी गांगुर्डे, मोहन सोनवणे, कृष्णा काशीद, संपत गांगुर्डे, हरीश तुपलोंढे, संपत चहाळे, अरुण शिंदे, श्याम कोथमिरे, योगेश रोकडे, अविनाश जाधव, अंकुश सोनवणे, अनिल गांगुर्डे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.