शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
9
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
10
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
11
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
12
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
13
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत

By admin | Updated: September 21, 2015 22:33 IST

मालेगाव : एकता गणेश मंडळाचा उपक्रम

मालेगाव कॅम्प : सटाणा नाका येथील एकता मंडळातर्फे यंदाच्या वर्षी गणेशोत्सव साधेपणाने साजरा करीत तालुक्यातील आत्महत्त्या केलेल्या शेतकरी कुटुंबीयांना मदत करणार असल्याची माहिती मंडळाचे संस्थापक अध्यक्ष व नगरसेवक सुनील गायकवाड यांनी दिली.यंदाच्या वर्षी वरुणराजाने पाठ फिरवली आहे; सर्वत्र दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे. मालेगाव तालुक्यातील दहिवाळ, टेहरे, खडकीसह इतर भागातील आत्महत्त्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दहा हजार रुपये, संसार उपयोगी वस्तू, कपडे, भांडे आदिंचे वाटप खासदार डॉ. सुभाष भामरे, कोपरगावच्या आमदार स्नेहलता कोल्हे यांच्यासह इतर मान्यवरांच्या हस्ते केले जाणार आहे. अशी माहिती नगरसेवक यांनी दिली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष युवराज गिते, उपाध्यक्ष चेतन देसले, नगरसेवक मदन गायकवाड, सुधीर जाधव, राजेंद्र शेलारसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)