शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

अन्नपुण्य केंद्राकडून गरजूंना मदत

By admin | Updated: November 4, 2014 01:37 IST

अन्नपुण्य केंद्राकडून गरजूंना मदत

लातूर : लातूर जिल्ह्यातील मध्यम व लघु प्रकल्पात तसेच पाझर तलावात १४१ दलघमी उपयुक्त पाणीसाठा असून, या सर्व प्रकल्पातील पाण्याचे नियोजन टंचाई निवारणासाठी करण्याची हालचाल प्रशासनाने सुरु केली आहे़ मनपाने केलेल्या मागणीनुसार मांजरा नदीवरील बॅरेजेसवरील पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्याचा निर्णयही प्रशासनाने घेतला आहे़ शिवाय, बॅरेजेसमध्ये अपेक्षेपेक्षा कमी पाणीसाठा असल्याने, निर्माण होणारी तूट भरुन काढण्यासाठी भंडारवाडी प्रकल्पातील शंभर टक्के पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी घेतला आहे़ लातूर जिल्हा १ नोव्हेंबरपर्यंत मध्यम व लघु अशा सर्व प्रकारच्या प्रकल्पात १४१़३७६ दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे़ ८ मध्यम प्रकल्पापैकी तिरु, देवर्जन, साकोळ आणि घरणी या चार मध्यम प्रकल्पांत ३६़३८३ दलघमी पाणीसाठा उपलब्ध आहे, तर १२९ लघु प्रकल्पांपैकी कातपूर, सारोळा, एकुर्का, पिंपरी, कल्लूर, नागलगाव, केसकरवाडी, गुरधाळ, निडेबन, डाऊळ-हिप्परगा, कोदळी, वागदरी, कासार-बालकुंदा, बडूर, पानचिंचोली, नागठाणा, मोघा, तेलगाव, कौडगाव, वेलदरी, अंधोरी, काळेगाव, सावरगाव थोट, हंगेवाडी, खरबवाडी, नागझरी, कावलवाडी, बोथी, राचन्नावाडी, आनंदवाडी, संगमवाडी, बामाजीची वाडी, बोखणी, दवणहिप्परगा, अनंतवाडी, बोरुळ, वडमुरुंबी, लासोणा, हळदवाढोणा, घोणसी, हावरगा, डोंगरगाव, रावणकोळा आदी ४६ लघु प्रकल्पांत ४६़३८३ दलघमी पाणीसाठा आहे़ साई, टाकळगाव, वांगदरी, तगरखेडा या चार बॅरेजेसमध्ये ४०़६१ दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे़ या सर्व प्रकल्पांतील पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी निर्देश दिले आहेत़ दरम्यान, भंडारवाडी व साकोळ प्रकल्पातील पाणी शंभर टक्के पिण्यासाठी आरक्षित करण्यात आले आहे़ (प्रतिनिधी)