शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्यासमोरच त्याने तिघांना मारलंय"; वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा धक्कादायक दावा; म्हणाले, "त्याला बीडचा..."
2
...तर अशी भागणार पाकिस्तानची तहान; सिंधू जल करार रद्द केल्यानंतर शहबाज शरीफ मोठं पाऊल उचलणार!
3
“उद्धव ठाकरे ‘मातोश्री’चा एक हिस्सा काढून राज ठाकरेंना देणार का?”; नारायण राणेंचा सवाल
4
५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत सहभागी होणार का? काँग्रेस नेत्यांचे सूचक विधान, म्हणाले...
5
KL राहुलला विश्वासच बसेना! क्रिस वोक्सनं अप्रतिम चेंडूवर उडवला त्रिफळा (VIDEO)
6
राहुल आणि सोनिया गांधींनी केलेला २००० कोटी रुपये लाटण्याचा प्रयत्न; ईडीचा मोठा आरोप
7
भयंकर! कुत्रा चावल्यामुळे कबड्डीपटूचा तडफडून मृत्यू; अँटी रेबीज इंजेक्शन न घेणं बेतलं जीवावर
8
लग्नाआधीच अनेकदा तुझ्या रूममध्ये का दिसायची रितिका? भज्जीच्या प्रश्नावर रोहित शर्माचं भन्नाट उत्तर
9
कोलकाता: 'तो' बलात्कार होता तर आरोपीच्या अंगावर 'लव्ह बाईट्स' कसे? वकिलाचा धक्कादायक सवाल
10
काय वाटले असेल...? एनआयटी टॉपरला ४५ लाखांचे पॅकेज मिळाले अन् अचानक नोकरीवरून काढले...
11
Pitru Paksha 2025: यंदा पितृपक्षावर दोन ग्रहणांचे सावट; श्राद्धविधीत होणार अडचण? 
12
३ कोटी २० लाख सरकारी निधी हडपण्याचा डाव उघड; आमदार प्रसाद लाड यांचा खळबळजनक आरोप
13
अवघी दिल्ली एवढी लोकसंख्या, तरीही भारताच्या दृष्टीने 'घाना' देश महत्त्वाचा! कारण तरी काय?
14
सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीची चमकही झाली कमी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवी किंमत
15
पवार काका-पुतण्यांना दे धक्का; NCP च्या दोन्ही गटातील दिग्गज नेत्यांचा भाजपामध्ये प्रवेश
16
Apoorva Mukhija : "मी सिंगल आहे, मला आता लग्न करायचंय; बॉयफ्रेंड शोधतेय, प्लीज कोणीतरी..."
17
Viral Video : हत्तीचं पिल्लू इवल्याशा बेडकाला घाबरलं; क्यूटनेस व्हिडीओनं नेटकऱ्यांचं मन जिंकलं!
18
जे कुणाला जमलं नाही ते टीम इंडियानं करून दाखवलं; इंग्लंडच्या मैदानात रचला इतिहास
19
कशापाई तू वारी हट्ट केलास रे बाळा.. आता मी घरी एकटीच जाऊ का; गोविंदासाठी आजीने फोडला हंबरडा
20
Chanakyaniti: चाणक्यनीतीनुसार तरुणपणी केलेल्या 'या' तीन चुका म्हातारपणी भोवतात!

ठाणगाव येथे भीषण पाणीटंचाई

By admin | Updated: April 12, 2016 22:55 IST

ठाणगाव येथे भीषण पाणीटंचाई

पाटोदा : येवल्यापासून १३ किमी अंतरावर असलेल्या आणि कधीकाळी संपूर्ण येवला तालुक्याला टँकरने पाणी पुरविणाऱ्या ठाणगाव आणि परिसरावर उन्हाच्या तीव्र झळांबरोबरच भीषण पाणीटंचाईच्या समस्येचे संकट गंभीर बनत असल्याने येथील ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत. पाण्यासाठी सर्वच ग्रामस्थांना चोवीस तास आॅन ड्यूटीवर रहावे लागत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून, ठाणगावकरांवरच कुणी पाणी देत का पाणी असे म्हणण्याची वेळ आली आहे.ठाणगावला सध्या पाटोदा येथील पाणीपुरवठा योजनेतून पाणीपुरवठा केला जातो. मात्र सततच्या दुष्काळामुळे येथे डिसेंबर - जानेवारी-पासूनच पाणीटंचाईची समस्या गंभीर झाली आहे. पाणीपुरवठा करणारी विहीर फक्त ८/१० फूटच खोल असल्याने पाणी साठा होत नाही. शासनाने नुकतीच नवीन पाइपलाइन व विहिरीची खोदाई करण्याकामी सुमारे ५५ लाखांच्या नवीन योजनेला मंजुरी दिली आहे. त्यातील पाइपलाइनचे कामदेखील पूर्ण झाले आहे. पाण्याचा साठा वाढविण्यासाठी विहीर खोल करणे गरजेचे आहे. सन १९८९ ते १९९४ या कालावधीत तालुक्यातील सर्वच टंचाईग्रस्त गावांना पंचायत समिती ठाणगाव येथून पाणीपुरवठा करीत असे. संपूर्ण तालुक्याला पाणीपुरवठा करणाऱ्या ठाणगावलाच पाणी पाणी करावे लागत आहे. पाणीटंचाईने उग्र रूप धारण केल्याने महिला, पुरुष व लहान मुले अबालवृद्ध सकाळपासून डोक्यावर हंडा घेऊन पाणी आणताना दिसत आहेत. हंडाभर पाण्यासाठी कोसो मैल भटकंती करावी लागत असल्याने ग्रामस्थ बैलगाडी, सायकल, मोटारसाकल या वाहनांचा पाणी आणण्यासाठी वापर करीत आहेत. पाण्यासाठी रात्री, पहाटे व दिवसभर पायपीट करावी लागत असल्याने दैनंदिन जीवनावर याचा विपरीत परिणाम होत आहे. (वार्ताहर)