शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
2
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
3
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
4
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
5
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
6
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
7
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
8
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
9
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
10
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
11
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
12
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
13
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
14
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
15
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
16
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
17
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
18
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
20
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य कर्मचाऱ्यांनी ठोकला तळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 01:36 IST

नाशिक : नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील वसंतनगर तांड्यावरील रहिवाशांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास झाल्यानंतर गावातच आरोग्य कर्मचाऱ्यांनी तळ ठोकला असून, तातडीची उपायोजना म्हणून तात्पुरता इमर्जन्सीकक्ष गावातील मंदिरातच सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, सदर आजाराचा फैलाव हा दूषित पाण्यामुळेच झाला असल्याचा संशय आहे.

ठळक मुद्देउपाययोजना : दूषित पाण्यामुळेच त्रास झाल्याचा अंदाज

नाशिक : नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील वसंतनगर तांड्यावरील रहिवाशांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास झाल्यानंतर गावातच आरोग्य कर्मचाऱ्यांनी तळ ठोकला असून, तातडीची उपायोजना म्हणून तात्पुरता इमर्जन्सीकक्ष गावातील मंदिरातच सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, सदर आजाराचा फैलाव हा दूषित पाण्यामुळेच झाला असल्याचा संशय आहे.नांदगाव तालुक्यातील जातेगाव ग्रामपंचायत अंतर्गत वसंतनगर तांडा येथे टरबूज खाल्याने २० ते २५ लोकांना अचानक उलटी व जुलाबाचा त्रास झाल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. त्यासुनार जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत गावात आरोग्य पथक पाठवून उपचार सुरू करण्यात आले. सात जणांवर नांदगाव येथील ग्रामीण रु ग्णालयात उपचार करण्यात आले, तर सात जणांना उपचारानंतर सोडून देण्यात आले. आजवर दवाखान्यात दाखल असलेल्या सर्व रुग्णांना घरी सोडण्यात आले असून, प्रकृती नियंत्रणात असल्याचे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.जातेगाव येथील वसंतनगर येथे शुक्र वारी गावातील लोकांना दुपारी अचानक उलटी व जुलाबाचा त्रास सुरू झाला. सायंकाळी हा त्रास वाढल्याने तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक ससाणे यांनी बोलठाण येथील डॉ. नवरे यांच्यासह त्यांच्या पथकाला तत्काळ गावात पाठवून रुग्णावर उपचार करण्यात आले होते.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी गट विकास अधिकारी जगन सूर्यवंशी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक ससाणे यांनी गावात थांबून नियंत्रण ठेवण्याचे आदेश दिले.दरम्यान, ग्रामस्थांनी खाल्लेल्या टरबुजाचा नमुना घेऊन तपासणी करण्याचे निर्देश डॉ. नरेश गिते यांनी आरोग्य विभागाला दिले असून, त्यानुसार नमुने तपासासाठी पाठविण्यात आले आहेत. असे असले तरी रुग्णांच्या आजारपणाचे लक्षण आणि इतक्या जणांना झालेली लागण लक्षात घेता हे दूषित पाण्यामुळे झाल्याची शक्यता असल्याने येथील पाणीपुरवा सुरक्षित करण्याचे आदेशदेखील मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. गिते यांनी दिले आहेत.