शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

मनपात नोकरी देण्याचा प्रश्न विचाराधीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 01:51 IST

मुकणे धरणग्रस्तांच्या प्रश्नावर महापालिका व धरणग्रस्त यांच्यात मध्यस्थी करून स्थानिकांना नोकरी देण्याच्या प्रश्नावर नक्कीच मार्ग काढला जाईल, असे आश्वासन नाशिकचे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी सोमवारी मुकणे धरणग्रस्तांच्या शिष्टमंडळाला दिले.

घोटी : मुकणे धरणग्रस्तांच्या प्रश्नावर महापालिका व धरणग्रस्त यांच्यात मध्यस्थी करून स्थानिकांना नोकरी देण्याच्या प्रश्नावर नक्कीच मार्ग काढला जाईल, असे आश्वासन नाशिकचे जिल्हाधिकारी  राधाकृष्णन बी. यांनी सोमवारी मुकणे धरणग्रस्तांच्या शिष्टमंडळाला दिले. मुकणे धरणातून नाशिक महानगरपालिकेला पाणी देण्याच्या बदल्यात धरणग्रस्तांना महापालिकेत नोकरीत सामावून घ्यावे या मागणीसाठी धरणग्रस्तांच्या शिष्टमंडळाची इगतपुरीच्या आमदार निर्मला गावित यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्यासमवेत सोमवारी विशेष बैठक पार पडली. यावेळी महापालिकेत बैठक घेण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाºयांनी केल्या.या विषयावर धरणग्रस्तांसाठी सकारात्मकतेने विचार करण्याचे आश्वासन जिल्हाधिकाºयांनी दिले. नाशिक महापालिकेला मुकणे धरणातून थेट पाणी देण्याचे काम प्रगतिपथावर आहे. परंतु धरणग्रस्तांच्या मागण्यांची दखल घेतली जात नसल्याने इगतपुरीच्या आमदार गावित यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांच्या दालनात उपविभागीय अधिकारी राहुल पाटील, महापालिकेचे कार्यकारी अभियंता एस. एम. चव्हाणके, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एस. आर. शिंदे यांच्यासमवेत मुकणे धरणग्रस्तांची बैठक आयोजित करण्यात आली होती.शिष्टमंडळात वाडीवºहेचे सरपंच रावसाहेब कातोरे, विलास मालुंजकर, दिलीप शेजवळ, जगन राव, काशीनाथ बोराडे, दशरथ जमधडे, काशीनाथ गोवर्धने, सचिन मते, बस्तीराम खातळे, गणेश खकाळे, बाळासाहेब गोरे, कैलास जाधव, गुलाब वाजे,भास्कर आवारी, शिवाजी गायकर,भास्कर खातळे, रंगनाथ खातळे, अंबादास कातोरे, करू गोवर्धने, संपत वाजे,विष्णुं शिंदे, विष्णू मालुंजकर यांसह असंख्य धरणग्रस्त उपस्थित होते.