शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

पुनर्मुल्यांकनात हर्षलिनी प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 17:53 IST

येवला : मार्च २०१८ मध्ये झालेल्या एसएससी परीक्षेचा निकाल लागून अडीच महिने उलटले, दरम्यान पुनर्मुल्यांकनात दोन गुण वाढल्याने स्वामी मुक्तानंद विद्यालयाची हर्षलीनी बाळू पांढरे हिला ९८ टक्के गुण मिळाले आहेत.

येवला : मार्च २०१८ मध्ये झालेल्या एसएससी परीक्षेचा निकाल लागून अडीच महिने उलटले, दरम्यान पुनर्मुल्यांकनात दोन गुण वाढल्याने स्वामी मुक्तानंद विद्यालयाची हर्षलीनी बाळू पांढरे हिला ९८ टक्के गुण मिळाले आहेत. त्यामुळे येवला तालुक्यात प्रथम येण्याचा मान तिला मिळाला आहे.एस एस सी परीक्षेचा आॅनलाईन निकाल शुक्रवार ८ जून २०१८ ला जाहीर झाला होता. येवला तालुक्यात डी. पॉल इंग्रजी माध्यमाची अदिती शेंद्रे ९७.८० टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम तर स्वामी मुक्तानंद विद्यालयाची हर्षलीनी बाळू पांढरे हिने ९७.६० टक्के गुण मिळवून येवला तालुक्यात द्वितीय आल्याचे जाहीर झाले होते. दरम्यान आपणच प्रथम क्रमांक मिळवणार असल्याचा आत्मविश्वास हर्षलिनीने व्यक्त करीत, संस्कृत व समाजशास्त्र या विषयाचे पुनर्मुल्यांकनासाठी एसएससी बोर्डात प्रस्ताव दाखल केला होता. या दोन्ही विषयात प्रत्येकी एक असे एकूण दोन गुण वाढल्याने तिच्या एकूण गुणांची बेरीज ४९० झाली. त्यामुळे ९८ टक्के गुण मिळवित ती प्रथम आली आहे. संस्कृतमध्ये एका गुणाची वाढ झाल्याने १०० पैकी १०० गुण तर समाजशास्त्रात ९४ ऐवजी ९५ गुण झाले आहेत.तिचे आई आणि वडील दोघेही प्राध्यापक आहेत. गुणामध्ये झालेल्या बदलाचे नासिक विभागीय मंडळ सचिव यांच्या स्वाक्षरीचे पत्र हर्षलिनीला मिळाले आहे.

टॅग्स :examपरीक्षा