शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: दिल्ली विमानतळाकडून प्रवाशांना मार्गदर्शक सूचना जारी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

हरणबारी धरण ओव्हरफ्लो

By admin | Updated: September 21, 2015 22:44 IST

बागलाण : केळझर भरले ९५ टक्के ; मोसम नदीला पूर

सटाणा : बागलाण तालुक्यातील हरणबारी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चार दिवसापासून पाऊस सुरु च आहे. त्यामुळे धरण साठ्यात झपाट्याने वाढ होऊन सोमवारी मध्यरात्री हरणबारी धरणाबरोबरच दसाना लघुप्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने मोसम आणि हत्ती नदीला पूर आल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे . बागलाण तालुक्यातील सुमारे ११६६ दशलक्ष घनफुट क्षमता असलेले हरणबारी हे सर्वात मोठे धरण आहे. या धरणावर बागलाण तालुक्यासह मालेगाव तालुक्यातील १२० गावांचा सिंचन आण िपाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत .यंदा मात्र पावसाने तब्बल दीड मिहना दडी मारल्यामुळे तालुक्यापुढे मोठे जलसंकट उभे ठाकले होते. गेल्या चार दिवसांपासून धरण क्षेत्रासह तालुक्यात पावसाचा जोर वाढल्याने सोमवारी मध्यरात्री हरणबारी धरण तुडुंब भरून सांडव्यामधून सुमारे साडेपाचशे क्यूसेस ने पाण्याचा विसर्ग आहे.त्यामुळे नदीला पूर आला आहे. या पाण्यामुळे नदी काठच्या पाणीपुरवठा योजना पूर्ववत होऊन टंचाई दूर होण्यास मदत होणारआहे. दरम्यान ६९ दशलक्ष घनफूट क्षमता असलेला दसाना व ५९ दशलक्षघफुट साठवण क्षमता असलेला पठावा लघु प्रकल्पही ओसंडून वाहू लागल्याने हत्ती व कान्हेरी नदीला पूर आल्याने आरम नदीलाही पाणी आले गेले आहे. यामुळे सटाणा शहरासह मुंजवाड, केरसाने, वटार, विंचुरे, जोरण, किकवारी, तळवाडे दिगर,मोरकुरे, विरगाव, डोगरेज ,तरसाळी, वनोली, औंदाणे, केरसाने, या टंचाईग्रस्त गावांचा पाणी प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे .दरम्यान सुमारे ५७२ दशलक्षघनफुट क्षमता असलेला केळझर मध्यम प्रकल्प ९५ टक्के भरला आहे. प्रकल्पाच्या पाणलोटक्षेत्रात पावसाची रीरीप सुरूच असल्यामुळे रात्रीतून हा प्रकल्प ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे . ( वार्ताहर)