शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

सुवर्णकाळासाठी मेहनतीची गरज

By admin | Updated: June 10, 2014 22:43 IST

प्रकाश बोराडे : जिल्हा कबड्डी पुरस्कारांचे वितरण

 

नाशिक : गतकाळातील कबड्डीचा सुवर्णकाळ पुन्हा येण्यासाठी खेळाडू आणि क्रीडा संस्थांनी कठोर मेहनत घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सहकार्यवाह प्रकाश बोराडे यांनी केले. श्ािंदे येथे नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशन व राजाभाऊ तुंगार व्यायामशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कबड्डी दिनानिमित्त जिल्हा कबड्डी पुरस्कारांच्या वितरणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मनमाडच्या आझाद नवजीवन क्रीडा मंडळाचे निवृत्ती शिंपी यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून संजय तुंगार, राज्य नेटबॉल संघटनेचे सचिव संजय पाटील, सरपंच उज्ज्वला जाधव, जिल्हा संघटनेचे प्रमुख कार्यवाह मोहन गायकवाड, बाळासाहेब जाधव, रंगनाथ शिंदे, बाजीराव जाधव, प्रा. दत्ता शिंपी, राजेंद्र निकुंभ आदि उपस्थित होते. यावेळी पुरस्कारार्थींना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. सूत्रसंचालन प्रशांत भाबड यांनी केले. यावेळी शरद पाटील, विलास पाटील, दत्ता जाधव, रहेमान शेख, कीर्ती पाटील, कविता मोहिते, सुनील शिंपी आदि उपस्थित होते.