शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
6
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
7
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
8
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
9
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
10
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
11
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
12
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
13
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
14
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
15
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
16
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
17
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

वारंवार खंडित वीजपुरवठ्याने हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 00:41 IST

देवगांव : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगांव परिसरात गेल्या दहा दिवसांपासून विजेची समस्या निर्माण झाली आहे. विजेच्या समस्यांना नागरिक कंटाळले असून त्यावर तोडगा काढण्याची मागणी केली जात आहे.

ठळक मुद्देदेवगाव : विजेचा खेळखंडोबा : जीर्ण झालेले पडले पोल

देवगांव : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगांव परिसरात गेल्या दहा दिवसांपासून विजेची समस्या निर्माण झाली आहे. विजेच्या समस्यांना नागरिक कंटाळले असून त्यावर तोडगा काढण्याची मागणी केली जात आहे.देवगांव परिसरातील वावीहर्ष येथील जीर्ण झालेले पोल पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे. परिसरातील विद्युत वाहिनीजुनी असून त्यावर नूतनीकरण न झाल्याने जीर्ण झालेल्या पोलांमुळे विद्युत पुरवठा खंडित होत आहे.दोनच दिवसांपूर्वी वैतरणा सब स्टेशनमध्ये ब्रेकर लाईनमध्ये बिघाड होऊन दोन ते तीन दिवस वीजपुरवठा खंडित होता. त्यामध्ये तब्बल दहा ते बारा गावांनी अंधाराचा सामना केला. या समस्येची सोडवणूक होते ना होते, तोच पुन्हा जीर्ण झालेल्या पोलांमुळे वीजपुरवठा खंडित झाला आहे. अशाखंडित होणाऱ्या विज पुरवठ्याला नागरिक कंटाळले आहे.महावितरण विभागाकडून वीज बिलाची आकारणी केली जाते. परंतु वीज पुरवठा केला जात नाही. किंवा बिलमध्ये सूट देखील दिली जात नाही. वारंवार होत असलेल्या खंडित विजपुरवठ्यावर तोडगा निघावा म्हणून देवगांव परिसरातील विजेच्या लाईनीचे नूतनीकरण करण्यात यावे अशी मागणी नागरिक करत आहेत.खंडित वीज पुरावठ्यामुळे पाण्याची टंचाईवारंवार खंडित होत असलेल्या वीज पुरवठ्यामूळे महिला वर्गांना पाणी टंचाईची झळ बसत आहे. एव्हाना नळाद्वारे येणारे पाणी वीज नसल्यामुळे एक ते दीड किलोमीटरची पायपीट करून आणावे लागते. त्यामुळे महिला वर्गांत संताप व्यक्त होत आहे.

टॅग्स :electricityवीजGovernmentसरकार