शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
2
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
3
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
4
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
5
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
6
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
7
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
9
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
10
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
11
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
12
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
13
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
14
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
15
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश
16
Panvel: जेवताना चिकन कमी वाढले, पत्नीला जाळून मारले; फरार आरोपीला हैदराबादमध्ये अटक
17
नोकरी गेल्यानंतर पीएफमधील पैशांवर व्याज मिळते? काय आहे ईपीएफओचे नियम?
18
भारताच्या वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने दिली 'गुड न्यूज'; पत्नीच्या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा
19
फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांची जबरदस्त ऑफर! फक्त हे काम करून दर तासाला ५ हजार रुपये मिळवा
20
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल

हरणबारी ,केळझर मधून रब्बीसाठी दोन आवर्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 16:50 IST

सटाणा:बागलाण तालुक्यातील हरणबारी व केळझर धरणातून यंदा रब्बीसाठी दोन आवर्तन सोडण्याबाबत तसेच पिण्यासाठी अनुक्र मे ३९० व १०१ दशलक्ष घनफूट पाणी आरिक्षत करण्याचा निर्णय आज झालेल्या कालवा समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

ठळक मुद्देयेथील जलसंपदा विभागाच्या कार्यालयात बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांच्या अध्यक्षतेखाली कालवा समितीची बैठक घेण्यात आली .बैठकीस मालेगाव येथील जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता दिनेश चौधरी ,उपअभियंता ई.बी.शेवाळे ,उपअभियंता अभिजित रौंदळ,शाखा अभियंता आर.बी.सूर्

सटाणा:बागलाण तालुक्यातील हरणबारी व केळझर धरणातून यंदा रब्बीसाठी दोन आवर्तन सोडण्याबाबत तसेच पिण्यासाठी अनुक्र मे ३९० व १०१ दशलक्ष घनफूट पाणी आरिक्षत करण्याचा निर्णय आज झालेल्या कालवा समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.तालुक्यातील हरणबारी मध्यम प्रकल्पातून सुमारे २ हजार १५ हेक्टर या रब्बी क्षेत्राला पाणी दिले जाते तर केळझर मध्यम प्रकल्पातून १ हजार१८० हेक्टर रब्बी क्षेत्राला पाणी दिले जाते .यंदा या रब्बी हंगामासाठी शेतकº्यांनी पाण्याच्या तीन आवर्तनाची मागणी केली होती .मात्र पिण्याच्या पाण्याच्या आरक्षणात वाढ झाल्याने रब्बीसाठी दोनच आवर्तनाचे नियोजन करण्यात आल्याचे यावेळी कार्यकारी अभियंता चौधरी यांनी स्पष्ट केले .शेतकर्यांच्या मागणीनुसार हरणबारी धरणातून रब्बीसाठी पहिले आवर्तन सोडण्यात आले असून२५० दशलक्ष घनफूट पाणी देण्यात येणार आहे .उर्वरित पाण्याचे दुसरे आवर्तन २५ फेब्रुवारीला सोडण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला .तर केळझर धरणातून येत्या १० फेब्रुवारीला पाण्याचे आवर्तन सोडण्यात येणार आहे.यासाठी १५४ दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात येणार आहे .दरम्यान आमदार दिलीप बोरसे यांनी रब्बीचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत कसे पोहचेल यासाठी आवश्यक ठिकाणी कालव्यांची दुरु स्ती करावी .तसेच रब्बी पिकासाठी ठरल्याप्रमाणे दिले जाणारे दोन्ही आवर्तने शेवटच्या शेतकº्याच्या शेत पर्यंत कसे पोहचेल यासाठी नियोजन करावे .जेणेकरून पेरा केले पिक हातात येईल अशा सूचना यावेळी संबधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या .बैठकीस आदर्श गाव किकवारीचे प्रणेते केदाबापू काकुळते ,बाळासाहेब भदाणे ,पांडुरंग सोनवणे ,माधवराव सोनवणे ,जनार्दन सोनवणे ,भास्कर सोनवणे आदी शेतकरी उपस्थित होते .असा आहे रब्बीचा सिंचन आराखडा ...हरणबारी धरण पाणी साठा ११६६ दशलक्ष घनफूट ,पैकी बाष्पीभवन तुट ११७ दशलक्ष घनफूट ,पिण्याच्या पाण्याचे आरक्षण ३९० दशलक्ष घनफूट ,रब्बी हंगामासाठी ६५९ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित करण्यात आले आहे.केळझर धरणात ५७२ दशलक्ष घनफूट पाणी साठा आहे .पैकी बाष्पीभवन तुट ८६ दशलक्ष घनफूट ,पिण्यासाठी १०१ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित केले आहे . ३८५दशलक्ष घनफूट पाणी रब्बीसाठी आरिक्षत करण्यात आले आहे .