शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

हापूस २२०, तर केशर आंबा १२० रुपये किलो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:10 IST

चौकट - कोणत्याही मालाची टंचाई नाही लॉकडाऊन सुरू असले तरी सर्व मालाची वाहतूक सुरळीत असल्याने किराणा बाजारात कोणत्याही वस्तूची ...

चौकट -

कोणत्याही मालाची टंचाई नाही

लॉकडाऊन सुरू असले तरी सर्व मालाची वाहतूक सुरळीत असल्याने किराणा बाजारात कोणत्याही वस्तूची टंचाई नाही. सर्व वस्तूंचे भाव स्थिर आहेत. खाद्यतेलाच्या दरांमध्ये थोडा चढउतार झाला आहे.

चौकट-

कारले २७ रु. किलो

वातावरणातील बदल, वाढता उष्मा यामुळे बाजार समितीत पालेभाज्यांची आवक मंदावली आहे. कारले १७ पासून २७ रुपये किलो, तर वांगी पाच रुपयांपासून २५ रुपये किलोपर्यंत विकली जात आहे. कांदापातीला चांगला दर मिळत आहे.

चौकट-

खरबुज २२ रु. किलो

फळबाजारात फळांची आवक स्थिर असून, फळांना मागणी चांगली आहे. टरबूज ५ ते ११ रुपये, तर खरबूज १३ ते २२ रुपये किलोने विकले जात आहे. नाशिक बाजारात आंब्याचे आगमन झाले असून, आंब्याला चांगला भाव मिळत आहे.

कोट -

लॉकडाऊनमध्ये किराणा दुकानांना दिलेली वेळ चुकीची असून, त्यामुळे ग्राहकी कमी झाली आहे. दुकान उघडल्यानंतर सकाळी ९ वाजेपर्यंत ग्राहकच नसतात. १० नंतर ग्राहक सुरू होतात; पण तोपर्यंत दुकान बंद करण्याची वेळ होते. - शेखर दसपुते, किराणा व्यापारी

कोट -

मागीलवर्षी कोरोनामुळे भाजीपाल्याला मोठा फटका बसला होता. तेच याहीवर्षी होत आहे. किराणा बाजार सुरू असल्यामुळे थोडाफार दिलासा मिळाला आहे. वातावरण बदलामुळे भाजीपाल्याच्या उत्पादनावर परिणाम होऊ लागला आहे. - दिलीप गायधनी, शेतकरी

कोट-

किरकोळ विक्रेत्यांनी भाजीपाल्याचे दर काही कमी केलेले नाही त्यामुळे आमच्यासारख्या ग्राहकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. कोरोनामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. - मनीषा निकम, गृहिणी