शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
2
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
3
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
4
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
5
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
6
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
7
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
8
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
9
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
10
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
11
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
12
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."
13
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
14
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
15
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
16
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
17
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
18
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
19
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
20
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!

प्रसन्न रहाणे हीच आयुष्याची गुरुकिल्ली

By admin | Updated: September 7, 2015 22:13 IST

प्रसन्न रहाणे हीच आयुष्याची गुरुकिल्ली

त्र्यंबकेश्‍वर : चांगले आणि शांत जीवन जगण्यासाठी मनुष्याला ध्येयापर्यंत पोहोचण्याचे मार्ग माहिती असणे गरजेचे असते. या मार्गाने तो प्रवास करीत राहिला, तर मोक्षप्राप्ती दूर नाही. आपण आपल्या बोलण्यातून आणि कृतीतून दुसर्‍याला वाईट वाटेल असे कोणतेही कृत्य करू नये, सदैव सर्वांशी प्रेमाने वागणार्‍या आणि ईश्‍वर आराधना करणार्‍यांना दु:खाची सावली कधीही झेलावी लागत नाही, अशा शब्दात निरंजनी आखाड्यातील महेशानंदगिरी यांनी विचार मांडले. आखाड्यात सुरू असलेल्या सत्संगदरम्यान भक्तांना ते मार्गदर्शन करीत होते. आपले बोलणे आणि कृती दोन्ही गोष्टींवरचा आपली स्थिती इतर कुणावर कधीही प्रेम न करणार्‍या, परंतु सर्व जगताने आपल्या प्रेमात पडावे, अशी इच्छा बाळगणार्‍या सुंदरी सारखी झाली आहे. हे जग देण्या-घेण्यावर चालते हे आपण विसरून जातो. आपण जसे पेरू तसेच उगवते हे प्रत्येकाने लक्षात ठेवावे, असेही त्यांनी सांगितले. सध्या जगात प्रेम, सहिष्णूता, परोपकार, बंधूभाव यांची आवश्यकता आहे आणि दुर्दैवाने लोकांमध्ये त्याचाच अभाव दिसून येत असल्याचेही ते म्हणाले. स्वत: आनंदी रहा आणि दुसर्‍याला आनंदी ठेवा, असे धर्म सांगतो. तुम्ही दुसर्‍यांना जेवढा आनंद द्याल त्याच्या दुप्पट आनंद देव तुमच्या झोळीत टाकेल. प्रसन्न राहणे हा पैसे न खर्च करता सुखी रहाण्याचा मार्ग असल्याचे विज्ञानही सांगते. त्यामुळे सर्वांनी सदैव आनंदी रहाण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहनही त्यांनी केले.