शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

प्रसन्न, स्वस्थ मन:स्थितीतून होतात समृद्धीचे मार्ग खुले : राज दीदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 00:29 IST

नाशिक : मनाची स्थिती प्रसन्न आणि स्वस्थ असल्यास प्रत्येक घरात, प्रत्येक व्यक्ती, शरीर, मन, नातेसंबंध, आनंद आणि शांती, समृद्धी यांसह निरोगी राहणे शक्य असून, प्रत्येक व्यक्ती प्रगती आणि यश प्राप्त करू शकते, असे प्रतिपादन नारायण रेकी सत्संग परिवाराच्या संस्थापक राजेश्वरी मोदी यांनी केले.

ठळक मुद्देनाशिक सेवा समितीतर्फे सत्संग संपन्न

नाशिक : मनाची स्थिती प्रसन्न आणि स्वस्थ असल्यास प्रत्येक घरात, प्रत्येक व्यक्ती, शरीर, मन, नातेसंबंध, आनंद आणि शांती, समृद्धी यांसह निरोगी राहणे शक्य असून, प्रत्येक व्यक्ती प्रगती आणि यश प्राप्त करू शकते, असे प्रतिपादन नारायण रेकी सत्संग परिवाराच्या संस्थापक राजेश्वरी मोदी यांनी केले.नाशिक सेवा समितीतर्फे शंकराचार्य न्यासाच्या डॉ. कुर्तकोटी सभागृहात रविवारी (दि.३) राजेश्वरी दीदी यांनी ‘सतयुग का सफर’ विषयावर उपस्थिताना मार्गदर्शन केले. राज दीदी म्हणाल्या, आत्मचिंतन व सकारात्मक बोलण्यातून घराघरांत सुख-समृद्धी व शांतता नांदू शकेल. तसेच सत्य व सुमधुर शब्द बोलण्यातून जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन व्यक्तीला यश प्राप्तीसाठी बळ मिळेल. प्रत्येक व्यक्तीने तन, मन, धन या दृष्टीने स्वस्थ राहिल्यास सर्वांना प्रगती, उन्नती सफलता प्राप्तकरणे शक्य असून, तन व मन स्वस्थ असणाऱ्या व्यक्तींना धनप्राप्तीही सहज होत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रारंभी नाशिक सेवा समितीचे संरक्षक ब्रिजलाल धूत, नेमिचंद पोद्दार, प्रदीप बूब, संजय कारीवाला, ताराचंद गुप्ता, महावीर मित्तल, महेश पाटील, संजय सोनी यांच्या उपस्थितीत राजदीदी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. अध्यक्ष राजेश पारीख यांनी समितीच्या कार्याची माहिती दिली, तर महामंत्री विमल सराफ यांनी सूत्रसंचालन केले.अंतरात्माच खरा मार्गदर्शकव्यक्तीच्या मनातला, आतला आवाजच त्याचा खरा मार्गदर्शक असतो. जीवन एक प्रतिध्वनीसारखे आहे. जे आपण दुसºयांना देऊ तेच आपल्यालाही लाभेल. आपण दुसºयांना आनंद दिला तर आपल्यालाही आनंदाची प्राप्ती होईल व त्रास दिला तर आपलेही जीवन कष्टप्रत होईल. तेव्हा प्रार्थना व आशीर्वाद या दोन गोष्टी सर्वांसाठी देता व करता येण्यासारख्या असल्याने त्या द्यायला हव्यात, असेही राज दीदींनी सांगितले.सेव्हनस्टार आयुष्यासाठी...सहज, सरल, सुंदर, स्वस्थ, सफल, संपन्न व सार्थक या सेव्हनस्टार आयुष्यासाठी तन, मन धन व संबंध या चारही बाबतीत संतुलन असणे गरजेचे असल्याचे राज दीदी यांनी यावेळी सांगितले.