शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

प्रसन्न, स्वस्थ मन:स्थितीतून होतात समृद्धीचे मार्ग खुले : राज दीदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 00:29 IST

नाशिक : मनाची स्थिती प्रसन्न आणि स्वस्थ असल्यास प्रत्येक घरात, प्रत्येक व्यक्ती, शरीर, मन, नातेसंबंध, आनंद आणि शांती, समृद्धी यांसह निरोगी राहणे शक्य असून, प्रत्येक व्यक्ती प्रगती आणि यश प्राप्त करू शकते, असे प्रतिपादन नारायण रेकी सत्संग परिवाराच्या संस्थापक राजेश्वरी मोदी यांनी केले.

ठळक मुद्देनाशिक सेवा समितीतर्फे सत्संग संपन्न

नाशिक : मनाची स्थिती प्रसन्न आणि स्वस्थ असल्यास प्रत्येक घरात, प्रत्येक व्यक्ती, शरीर, मन, नातेसंबंध, आनंद आणि शांती, समृद्धी यांसह निरोगी राहणे शक्य असून, प्रत्येक व्यक्ती प्रगती आणि यश प्राप्त करू शकते, असे प्रतिपादन नारायण रेकी सत्संग परिवाराच्या संस्थापक राजेश्वरी मोदी यांनी केले.नाशिक सेवा समितीतर्फे शंकराचार्य न्यासाच्या डॉ. कुर्तकोटी सभागृहात रविवारी (दि.३) राजेश्वरी दीदी यांनी ‘सतयुग का सफर’ विषयावर उपस्थिताना मार्गदर्शन केले. राज दीदी म्हणाल्या, आत्मचिंतन व सकारात्मक बोलण्यातून घराघरांत सुख-समृद्धी व शांतता नांदू शकेल. तसेच सत्य व सुमधुर शब्द बोलण्यातून जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन व्यक्तीला यश प्राप्तीसाठी बळ मिळेल. प्रत्येक व्यक्तीने तन, मन, धन या दृष्टीने स्वस्थ राहिल्यास सर्वांना प्रगती, उन्नती सफलता प्राप्तकरणे शक्य असून, तन व मन स्वस्थ असणाऱ्या व्यक्तींना धनप्राप्तीही सहज होत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रारंभी नाशिक सेवा समितीचे संरक्षक ब्रिजलाल धूत, नेमिचंद पोद्दार, प्रदीप बूब, संजय कारीवाला, ताराचंद गुप्ता, महावीर मित्तल, महेश पाटील, संजय सोनी यांच्या उपस्थितीत राजदीदी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. अध्यक्ष राजेश पारीख यांनी समितीच्या कार्याची माहिती दिली, तर महामंत्री विमल सराफ यांनी सूत्रसंचालन केले.अंतरात्माच खरा मार्गदर्शकव्यक्तीच्या मनातला, आतला आवाजच त्याचा खरा मार्गदर्शक असतो. जीवन एक प्रतिध्वनीसारखे आहे. जे आपण दुसºयांना देऊ तेच आपल्यालाही लाभेल. आपण दुसºयांना आनंद दिला तर आपल्यालाही आनंदाची प्राप्ती होईल व त्रास दिला तर आपलेही जीवन कष्टप्रत होईल. तेव्हा प्रार्थना व आशीर्वाद या दोन गोष्टी सर्वांसाठी देता व करता येण्यासारख्या असल्याने त्या द्यायला हव्यात, असेही राज दीदींनी सांगितले.सेव्हनस्टार आयुष्यासाठी...सहज, सरल, सुंदर, स्वस्थ, सफल, संपन्न व सार्थक या सेव्हनस्टार आयुष्यासाठी तन, मन धन व संबंध या चारही बाबतीत संतुलन असणे गरजेचे असल्याचे राज दीदी यांनी यावेळी सांगितले.