शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

बससेवेबाबत पुन्हा झटकले हात

By admin | Updated: April 22, 2017 00:53 IST

नाशिक : शहर बससेवा एकतर महापालिकेने ताब्यात घ्यावी अन्यथा तोटा भरून द्यावा, अशी मागणी करण्यात आल्यानंतर महापालिकेने त्याबाबत हात झटकले

 नाशिक : एसटी महामंडळामार्फत तोट्यात चालणारी शहर बससेवा एकतर महापालिकेने ताब्यात घ्यावी अन्यथा तोटा भरून द्यावा, अशी मागणी करण्यात आल्यानंतर महापालिकेने त्याबाबत हात झटकले असून, बससेवा महामंडळानेच चालवावी याबाबतचा ना हरकत दाखला २६ आॅगस्ट २००९ रोजीच तत्कालीन आयुक्त भास्कर सानप यांनी दिल्याचे निदर्शनास आले आहे. एसटी महामंडळाकडून तोट्यात चालणारी शहर बससेवा महापालिकेने ताब्यात घ्यावी याबाबत वारंवार महापालिकेकडे पत्रव्यवहार सुरू आहे. पाच वर्षांत एसटी महामंडळाला शहर बससेवेच्या माध्यमातून १०८ कोटी ७१ लाख रुपयांचा तोटा झाला असून, तो महापालिकेने भरून द्यावा, अन्यथा शहर बससेवा ताब्यात घ्यावी, अशी मागणी केली जात आहे. दरम्यान, महामंडळाने पुन्हा एकदा महापालिकेला इशारा देत शहर बससेवा १ मेपासून टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मात्र, महापालिका प्रशासनाने याबाबत हात झटकले असून, महामंडळाला ना हरकत दाखला २६ आॅगस्ट २००९ रोजीच पाठविल्याचे स्पष्ट केले आहे, गुरुमित बग्गा यांनीही महामंडळाच्या या इशाऱ्याबद्दल आश्चर्य व्यक्त करत महामंडळाचा तोटा भरून देण्यास महापालिका बांधील नसल्याचे स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)