शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या एअरबेसवर युक्रेनचा मोठा हल्ला, बॉम्ब वर्षाव करणारी 40 विमानं उद्ध्वस्त केल्याचा दावा!
2
पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
3
कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद
4
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
5
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
6
काही गोष्टी मनात ठेवायच्या...'त्या' वादग्रस्त विधानावर अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले
7
पाण्याच्या टाकीवर चढून बैलाने घातला शोलेस्टाईल धिंगाणा, सहा तासांनंतर झाली सुटका
8
IPL 2025: यंदा आयपीएल कोण जिंकणार? डेव्हिड वॉर्नरची मोठी भविष्यवाणी
9
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या
10
तो कोणाच्या संपर्कात होता, काय चॅटिंग केले ? नीलेश चव्हाणकडे सापडले नेपाळचे सीमकार्ड 
11
"२०२६ मध्ये ममता बॅनर्जी सरकार कायमचं उखडून टाकू..."; अमित शाह यांनी दिलं चॅलेंज
12
विद्यार्थी आंदोलन चिरडण्यासाठी स्वत:च देत होत्या चिथावणी, बांगलादेशच्या कोर्टात शेख हसिनांवर गंभीर आरोप
13
आठवा वेतन आयोग लागू होण्यास होऊ शकतो उशीर, जानेवारी 2026 पासून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचं काय होणार? आली नवी अपडेट
14
...तर पाकिस्तानसोबतच चीनचीही हवा निघणार! रशियानं भारताला दिली Su-57E ची जबरदस्त ऑफर, काय आहे याची 'खासियत'?
15
Coronavirus: हळूहळू पाय पसरतोय कोरोना! देशात सक्रीय रुग्णसंख्या ३७५८; राज्याची आकडेवारी वाचा
16
CNG-PNG वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! नैसर्गिक वायूच्या दरात मोठी कपात, 'इतके' रुपये वाचणार!
17
सिद्धार्थच्या आईचा नवा व्यवसाय, सीमा चांदेकर यांनी पुण्यात सुरू केलं स्वत:चं दुकान
18
अजितदादा-महेशदादा यांच्यातील खडाखडीमुळे महापालिका निवडणुकीत रंगणार दोस्तीत कुस्ती

सूक्ष्म सिंचनातून जगवली दीडशे वृक्ष

By admin | Updated: August 9, 2014 00:28 IST

उपक्रम : फांगदर शाळेच्या विद्यार्थ्यांच्या अनोख्या प्रयत्नांना यश

वसमत : गुटखा व्यवसायाच्या नाड्या समजल्या फेरीवाल्यांविरोधात आजवर कधी कारवाई झालेली नाही. परवाना मिळाल्यासारखे फेरीवाले शहर व तालुक्यात खुलेआम गुटखा वितरित करतात. या फेरीवाल्यांत एवढी बेफिकीरी कशी आली व त्यांच्यावर आजवर कारवाईचा बडगा का उगारला गेला नाही, याचे गौडबंगाल मात्र कायम आहे. शासनाने गुटखा बंदी केली मात्र वसमत गुटखा तस्करीचे नवे केंद्र बनल्याचे चित्र आहे. ट्रान्सपोर्ट व रेल्वेच्या माध्यमातून कोट्यावधींचा गुटखा वसमतमध्ये दाखल होत आहे. शहराच्या चारही बाजूला असलेल्या फाट्यांवर चोवीस तास तडफदार पोलिस कर्मचाऱ्यांचा ‘जागता’ पहारा असतो; परंतु या फाट्यांवर आजवर एकदाही गुटखा घेऊन येणारा ट्रक, टेंम्पो, कार, जीप सापडलेली नाही. तर मग या फाट्यांवर तपासणी होते तरी कशाची? हा प्रश्न कायम राहत आहे. शहरात दाखल झालेला गुटखा किराणा दुकान, पानटपरी, जर्दा स्टोअर्स आदीवर पोहोचवण्यासाठी किमान ५० फेरीवाले तैनात आहेत. हे फेरीवाले दुचाकीवर भर बाजारपेठेतून गुटखा वितरणाचे काम करून गुटखा बंदीचे तिनतेरा वाजवत असतात. त्यांना गुटखा बंदी असल्याचे सांगितले तर ते वसमतमध्ये बंदी नाही, असे पानटपरीवाल्यांना सांगून गुटखा विक्रीसाठी प्रोत्साहित करत असल्याचेही वृत्त आहे. आजवर गुटखा वितरित करण्याऱ्या फेरीवाल्याची धरपकड न होणे व पानटपऱ्यांवर विक्री होणारा गुटखा जप्त न होणे हे गुटखा विक्रीस अभय मिळत असल्याचे संकेत आहेत. वसमत येथे डीवायएस पियुष जगताप यांनी दोन ट्रक गुटखा जप्त केला करा; परंतु ज्या ट्रकमधून गुटखा वसमतमध्ये दाखल झाला होता, त्या ट्रकचालक व मालकावर मात्र कारवाई झालेली निदर्शनास आलेली नाही. ज्या ट्रान्सपोर्टने गुटख्याचे ट्रक आले त्या ट्रान्सपोर्टवाल्यांवरही कारवाई नाही. त्यामुळे हा गुटखा कोठून आला होता व कोणाकडे जाणार होता, हा तपास लागणार की नाही, हे सुद्धा एक कोडे बनले आहे. गुटख्यासह पकडलेल्या आरोपींची जामिनावर सुटका झाल्याने आता पुढचा तपास कसा लागतो व गुटख्याचे मुख्य सुत्रधार पकडले जातील का? हा प्रश्नही अनुत्तरीत राहिला आहे. गुटख्यावर छापा पडल्यानंतर मुळापर्यंत तपास जात नाही हे सुद्धा गुटखा व्यवसाय वाढविण्यामागचे प्रमुख कारण समजले जाते. (वार्ताहर)