शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

श्रमिकनगरात गटाराचे पाणी रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:16 IST

सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक ९ मधील आयटीआय कॉलनीत गटार तुंबण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. गटाराचे घाण पाणी रस्त्यावर साचत ...

सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक ९ मधील आयटीआय कॉलनीत गटार तुंबण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. गटाराचे घाण पाणी रस्त्यावर साचत असून डासांची उत्पत्ती होत आहे. प्रचंड दुर्गंधीमुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. याबाबत वारंवार तक्रार करूनही दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. श्रमिकनगर परिसरात एक नैसर्गिक नाला नागरी वसाहतीतून जातो. त्याच नाल्यात भुयारी गटाराचे घाण पाणी सोडले जाते. तेथे राहत असलेल्या नागरिकांना घाण पाण्याच्या वासाचा त्रास कित्येक दिवसांपासून सहन करावा लागत आहे. लोकप्रतिनिधी दिवसभरात त्याच रस्त्याने जात असतात. पण ते दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. मनपा प्रशासनाकडे तक्रार केली आहे. ते देखील बघ्याची भूमिका घेत आहेत. ठोस पाऊल उचलून ही समस्या कायमस्वरुपी सोडवावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. अशोकनगर, राधाकृष्णनगर,विश्वासनगर या भागातही ही समस्या कायम आहे.

(फोटो १५ ड्रेनेज)