शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

गुरव, पुजारी बांधवांवर उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 22:45 IST

विवाह सोहळा, साखरपुडा, मुंज, वास्तुशांती आदी शुभकार्य म्हटले की, मंगल स्वर कानी पडावे म्हणून मंगल वाद्याची आठवण येते. मात्र सध्या कोरोनाने सर्वत्र धुमाकूळ घातल्याने मंगलवाद्य वाजविणाऱ्या गुरव समाजबांधवांसह पुजारीवर्गावर उपासमारीची वेळ आली आहे.

ठळक मुद्देकोरोनाचा फटका : विविध सामूहिक सोहळ्यांना बंदी

ब्राह्मणगाव : विवाह सोहळा, साखरपुडा, मुंज, वास्तुशांती आदी शुभकार्य म्हटले की, मंगल स्वर कानी पडावे म्हणून मंगल वाद्याची आठवण येते. मात्र सध्या कोरोनाने सर्वत्र धुमाकूळ घातल्याने मंगलवाद्य वाजविणाऱ्या गुरव समाजबांधवांसह पुजारीवर्गावर उपासमारीची वेळ आली आहे.मंगल वाद्य वाजवणे, घरोघरी जाऊन बिल्वपत्र वाटणे, फुलहार विकणे, गाव, शहरातील शिव मंदिरांत पूजा व साफसफाई करणे अशी कामे गुरव समाजबांधव करतो. त्यामुळे मिळणाºया पैसांवर त्याचा उदरविर्नाह चालतो. परंतु कोरोनाच्या संकटकाळात मंदिरे व विविध सोहळे व इतर सोहळ्यांना बंदी असल्याने चरितार्थ कसा चालवावा असा प्रश्न या वर्गाला पडला आहे. कोरोनामुळे उभ्या आयुष्यात पहिल्यांदाच एवढे मोठे संकट आल्याने आम्ही भांबावले आहोत. भविष्याची कोणतीही आर्थिक तरतूद नाही. गेल्या दोन अडीच महिन्यांपासून संकटाला तोंड द्यावे लागत आहे. भविष्याची चिंता वाटू लागली आहे, असे मंगल वाद्य वाजवणारे शरद गुरव यांनी सांगितले.लग्नसराई म्हटली की मंगलवाद्याला मागणी असते. सनई-चौघडा असला की विवाह सोहळ्यात चैतन्याचे वातावरण निर्माण होते. मात्र मार्च महिन्यापासून लॉकडाउन असल्याने विवाह सोहळे थांबले आहेत. सर्व अर्थकारण ठप्प झाले आहे. व्यवसाय बंद पडल्यामुळे गुरव समाजावर उपासमारीची वेळ आली आहे. मंदिरे बंद केल्याने मंदिराबाहेरील सर्वच लहान-मोठी दुकाने बंद झाली आहेत.फूलमाला, बिल्वपत्र वाटणेही बंद झाल्याने सर्वच आवक बंद झाली आहे. उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला आहे. सध्या शासन आदेशामुळे ठरावीक लोकांच्या उपस्थितीत विवाह सोहळे पार पाडली जात आहेत. मंगलवाद्य वाजविण्यासाठी परवानगी दिल्यास आमचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटू शकेल, अशी भावनाही शरद गुरव यांनी व्यक्त केली.बेलपत्र वाटणे, मंदिराची साफसफाई, दिवाबत्ती आदी कामे आम्ही करतो. सध्य कोरोनामुळे लॉकडाउन असल्याने ही कामे बंद आहेत. दोन पैसे मिळण्यासाठी शेतात मजुरी करून उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न सुरू आहे. शासनाने यावर तत्काळ उपाययोजना करावी.- शरद गुरव

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbusinessव्यवसाय