शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
4
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
5
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
6
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
7
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
8
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
9
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
10
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
11
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
12
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
13
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
14
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
15
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
16
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
17
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
18
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
19
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
20
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?

नाशिकमधील बिहारी बांधवांचा आनंदोत्सव

By admin | Updated: November 9, 2015 00:41 IST

सकाळपासून उत्सुकता : पाच वर्षांत विकासाची अपेक्षा

सातपूर : बिहार विधानसभा निवडणुकीत तेथील जनतेने मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या हाती पुन्हा राज्याची सूत्रे दिल्याने नाशिकमधील बिहारी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पाच वर्षांत बिहारचा विकास झाला पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. सकाळपासून या निकालाविषयी प्रचंड उत्सुकता होती. पूर्ण निकाल जाहीर झाल्यानंतर आनंदाचे वातावरण पसरले.बिहारच्या निवडणुकीत बिहारी जनतेने पुन्हा नितीशकुमार यांच्यावर विश्वास दाखविला आहे. त्यांनी केलेल्या कामांमुळे पुन्हा लोकांनी विश्वास टाकला आहे. - अमरेंदर सिंग, श्रमिकनगरबिहारच्या निवडणुकीत जात-पात आणि वर्णभेद असा खालच्या पातळीवर सर्वत्र राजकीय पक्षांनी प्रचार केला गेला. जाती-पातीच्या राजकारणामुळेच पुन्हा लालूप्रसाद आणि नितीशकुमार यांनी सत्ता प्राप्त केली.- दिनेश शुक्ल, शिवाजीनगरनितीशकुमार, लालूप्रसाद आणि काँग्रेस हे पक्ष एकत्र येऊन महाआघाडी तयार केली. भाजपाच्या विरोधातील महाआघाडीने बहुमत प्राप्त केले. विशेष म्हणजे नितीनकुमार यांच्यामुळेच हे बहुमत प्राप्त झाले आहे.- अमितकुमार महातो, माळी कॉलनीबिहारचा अद्याप विकास झालेला नाही. तेथील जनता पूर्णपणे साक्षर नाही. अज्ञानी आहे. अज्ञानी ठेवण्याचा प्रयत्न नेत्यांनीच केला आहे. भाजपा सत्तेत आली असती, तर भाजपाने बिहारचा विकास केला असता.- उदय सिंग, श्रमिकनगरलालूप्रसाद, नितीशकुमार यांच्या हाती सत्ता दिली. त्यात लालूप्रसाद यांनी काहीही विकास केला नाही. नितीशकुमार यांनी थोड्या-फार प्रमाणात सुधारणा केल्या.- अजयकुमार महातो, माळी कॉलनीआजही बिहारमधील शाळा आणि दवाखान्यांमध्ये मोकाट जनावरांचा सर्रास वावर असतो. अशी स्थिती पहावयास मिळते. नितीशकुमार यांनीच सुधारणा केल्या. आता विकास साधावा.- हरिनंदन मिश्रा, आयटीआय कॉलनीबिहारचा विकास झाला नसल्याने तेथील बेरोजगार युवकांना रोजगार शोधण्यासाठी अन्य राज्यात जावे लागते. आता नितीशकुमार यांनी औद्योगिक क्षेत्राचा विकास करावा, उद्योग उभारावेत आणि बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून द्यावा.- दिलीपसिंग, श्रमिकनगरबिहारचा निकाल अपेक्षित लागला. भाजपाने चुकीच्या पद्धतीने प्रचार केला. त्याचा फटका त्यांनाच बसला. नितीशकुमार यांच्यामुळेच महाआघाडीला पुन्हा सत्ता मिळाली आहे.- श्रीकांत सिंग, माळी कॉलनीवाढती महागाई, पंतप्रधान मोदी यांच्यावरील विश्वास हळूहळू कमी होऊ लागला आहे. नरेंद्र मोदी यांनी नितीशकुमार यांच्या विरोधात चुकीचा प्रचार केल्याने भाजपाला पराभव पत्करावा लागला.- राम उदयसिंग, श्रमिकनगरबिहारचा कोणीही विकास केला नाही. नितीशकुमार यांनी काही प्रमाणात सुधारणा केल्या म्हणूनच पुन्हा नितीशकुमार यांना संधी मिळाली आहे. आता विकास करावा ही अपेक्षा.- हिराप्रसाद महातो, श्रमिकनगर