शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

कंपन्यांच्या वायुप्रदूषणामुळे द्राक्षबागांचे नुकसान

By admin | Updated: June 20, 2017 00:32 IST

कंपन्यांच्या वायुप्रदूषणामुळे द्राक्षबागांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कवरखेडा : दिंडोरी तालुक्यातील लखमापूर येथील विविध कंपन्यांच्या वायुप्रदूषणामुळे पूर्व भागातील द्राक्षबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या संदर्भात संबधित विभागाकडे अनेकवेळा तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. लखमापूर फाटा परिसरात वायुप्रदूषण करणाऱ्या अनेक कंपन्या असून, रात्री-अपरात्री वायु प्रदूषण होत असल्याने ,शेतीपीकांवर व त्याचप्रमाणे, द्राक्षबागांचे पाने करपने,नव्यानेच छाटणी करण्यात आलेल्या द्राक्षबागावर वायूप्रदुषनामुळे विपरीत परिणाम होत असून द्राक्षबबागा वाचिवण्यासाठी मोठ्या प्रमाणात महागडी औषधे फवारणी करावी लागत आहे. नुकसानग्रस्त व बाधित शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून, संबंधित विभागाकडे अनेक वेळा तक्र ार करूनही ,दखल घेतली जात नसल्याने तालूक्यातील परमोरी येथील, सरपंच सिंधूबाई दिघे, उपसरपंच विलास काळोगे, पोलिस पाटील सुभाष शिवले, संजय काळोगे, पुंडलिक जाधव, विनायक जाधव, आदी बाधित शेतकऱ्यांनी लेखी स्वरूपात तहसीलदारांसह जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्र ार केली असून, संबधित विभागाच्या वतीने, दखल न-घेतल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.