शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

ग्रामपंचायत निवडणुकीचे वेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 23:53 IST

ग्रामीण भागातील ग्रामस्थांना ग्रामपंचायत निवडणुकीचे वेध लागले आहे. ग्रामपंचायतीची मुदत संपल्याने नवीन निवडणुका पुढील महिना, दोन महिन्यात होणार असल्याने इच्छुकांनी आपली तयारी सुरू केली आहे, मात्र थेट सरपंच निवडणूक रद्द झाल्याने अनेकांनी त्याचा धसका घेतल्याचे चित्र सर्वत्र निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देखडकी : इच्छुक उमेदवारांकडून निवडणुकीची तयारी सुरू

खडकी : ग्रामीण भागातील ग्रामस्थांना ग्रामपंचायत निवडणुकीचे वेध लागले आहे. ग्रामपंचायतीची मुदत संपल्याने नवीन निवडणुका पुढील महिना, दोन महिन्यात होणार असल्याने इच्छुकांनी आपली तयारी सुरू केली आहे, मात्र थेट सरपंच निवडणूक रद्द झाल्याने अनेकांनी त्याचा धसका घेतल्याचे चित्र सर्वत्र निर्माण झाले आहे.जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायतीची मुदत संपत आली आहे. त्याचप्रमाणे मालेगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहे. गत पाच वर्षांपूर्वी मुदतीच्या चार महिने अगोदरच निवडणुका घेण्यात आल्या होत्या. त्यादृष्टीने वॉर्डनिहाय राखीव जागाही जाहीर करण्यात आल्या आहे. प्रतीक्षा मात्र सरपंच आरक्षणाच्या तारखेचीच आहे. ग्रामविकासाच्या जुन्या काळातील योजना त्याचप्रमाणे गल्लीबोळात मुरूम, माती, कॉँक्रिटीकरणाचे काम धडाक्याने सुरू करून आपला ठसा उमटविण्यासाठी साऱ्यांचेच प्रयत्न सुरू झाले आहेत. घरकुलांचेही काम जोरात सुरू झाले आहे.तरुण मंडळीही राजकारणात सक्रिय होण्याच्या तयारीत आहे, मात्र ध्यास कसला काय याचा नेमका अंदाज घेणे कठीण आहे. ग्रामपंचायत निवडणूक आली की तळीरामांचा मोठा उत्सव असतो. आर्थिक लाभाचे प्रलोभन व आपल्या कुशलतेचा सर्वंकष प्रयत्न करणारी जुनी मंडळी आपले रंग दाखविणार आहेत.नवस, जावळ, शेंडी आदी कार्यक्रम पुढील दिवसात विनामुहूर्त साजरे केले जाणार आहे. याबाबत शंका-कुशंका घेण्याचे कारण शोधणे महत्त्वपूर्ण आहे.बैठकींना प्रारंभगल्ली-बोळात, चौकाचौकात मतदारांचा निवडणुकीसाठी गप्पांचा फड रंगत आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी क्लृप्त्या लढविल्या जात आहेत. वाडा, नातेवाईक, भाऊबंदकी यांच्या बैठका करूनच उमेदवारी ठरेल असे मतदार बोलून दाखवित आहे. निवडणुकीच्या गप्पांना मोठ्या प्रमाणात सहकार्य करून ग्रामीण भागात उत्साह दिसत आहे.

टॅग्स :Electionनिवडणूकgram panchayatग्राम पंचायत