शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजय खेचून आणा, काँग्रेसला १ नंबर पक्ष बनवा”: सपकाळ
3
बांगलादेशला जोरदार झटका, नव्या निर्बधांनी भारतानं दिलं 'जशास तसं' उत्तर; कशावर होणार परिणाम?
4
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये घुसखोरीचा प्रयत्न; भीषण चकमकीत एक जवान शहीद
5
भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याला 'ईडी'कडून समन्स; अडचणी वाढणार? प्रकरण काय...
6
पुतिन-ट्रम्प भेटीपूर्वी मोठा 'धमाका' करण्याच्या तयारीत रशिया; अमेरिकेलाही धडकी भरणार, संपूर्ण जग नुसतं बघतच बसणार!
7
WI vs PAK : कॅरेबियन बेटावर पाकचा करेक्ट कार्यक्रम! ५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
8
'या' कारणाने लक्षात राहिली 'राऊडी राठोड'ची ऑडिशन; भार्गवी चिरमुले म्हणाली, 'त्यांनी मला..."
9
“विरोधकांकडे काही मुद्दे नसल्याने EVM, मतदारयाद्यांचा विषय उकरून काढला”; अजित पवारांची टीका
10
DRDOचा गेस्ट हाऊस मॅनेजर करत होता आयएसआयसाठी हेरगिरी; राजस्थानच्या सीआयडीने केली अटक
11
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका! आता बचत खात्यात 'इतके' पैसे ठेवावे लागणार, नाहीतर बसणार दंड!
12
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
13
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
14
जेठालालपेक्षाही साधा भोळा आहे दयाबेनचा रिअल लाइफ नवरा, काय करतो माहितीये का?
15
तानाजी गळगुंडेला 'सैराट'साठी मिळालेलं इतक्या हजार रुपयांचं मानधन, स्वतःवर खर्च न करता दिले मित्राला
16
पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना! पत्नीच्या नावावर FD करुन मिळवा बँक एफडीपेक्षा जास्त परतावा!
17
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...
18
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
19
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
20
आई-वडील अन् पती कामावर गेले, मैत्रिणींना घरी बोलावून महिलेने कांड केले! कारनामे समोर येताच... 

शासनाचे जलयुक्त शिवार अभियान त्र्यंबकच्या १८ गावांचा समावेश

By admin | Updated: March 3, 2015 00:52 IST

शासनाचे जलयुक्त शिवार अभियान त्र्यंबकच्या १८ गावांचा समावेश

त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकला पाण्याचे स्त्रोत कायम राहावेत यासाठी शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानात १८ गावांचा समावेश आहे. समितीमार्फत जमिनीत कायम ओलावा राहावा यासाठी शासनातर्फे विविध उपाययोजना करणे सुरू आहे. यामध्ये दगडी बांध, शेततळे, वनतळे, सीमेंट बंधारे, वृक्ष लागवड (सामाजिक वनीकरण अंतर्गत) आदि उपाययोजना सुरू करण्यात येणार आहेत.त्र्यंबकला त्यानुसार एक आराखडा तयार करण्यात आला असून, त्यानुसार निधी खर्च करण्यात येणार आहे. तथापि अद्यापपावेतो निधी आलेला नाही. आराखडा मंजूर झाला म्हणजे निधी मंजूर करणे होय. यासाठी सुमारे २२ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे.मंजूर आराखड्याप्रमाणे भागओहळ, बेळे, देवडोंगरा, देवडोंगरी, तोरंगण (हरसूल) कळमुले (त्र्यंबकेश्वर), कळमुले (त्र्यंबक), ब्राह्मणवाडे, गणेशगाव, मुळेगाव, हिरडी, खरशेत, सामुंडी, देवगाव, टाके देवगाव, गावठा, मुरंबी, ठाणापाडा या गावांचा समावेश करण्यात आला आहे. समितीची नुकतीच बैठक प्रांताधिकारी बाळासाहेब वाकचौरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.सचिव तालुका कृषी अधिकारी अभय फलके, तहसीलदार नरेशकुमार बहिरम, गटविकास अधिकारी प्रमिला जाखलेकर, सामाजिक वनीकरण, लघुसिंचन (जलसंधारण विभाग - जि. प. नाशिक), भुजल सर्वेक्षण व जलसंपादन विभाग आदि यंत्रणांच्या अधिकाऱ्यांचा समिती सदस्य म्हणून समावेश आहे. या सदस्यांनी सर्व कामांची पाहणी करून कामे पूर्ण करून घ्यायची आहेत.(वार्ताहर)