शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
सारा तेंडुलकर 'या' बॉलिवूड अभिनेत्याला करतेय 'डेट'? दीपिका पदुकोणसोबत दिलेत भरपूर 'किसिंग सीन'
3
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
4
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
5
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
6
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
7
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
8
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
9
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
10
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
11
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
12
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

वेदाच्या समृद्धीसाठी सरकार प्रयत्नशील

By admin | Updated: March 28, 2015 00:49 IST

शास्त्री : वेद विद्या प्रतिष्ठानचा सन्मान सोहळा

  नाशिक : देशभरातील वेद केद्रांना ऊर्जितावस्था देण्यासाठी त्यांच्या समृद्धीसाठी भारत सरकार प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या महर्षि सान्दीपनी राष्ट्रीय वेद विद्या प्रतिष्ठानचे सचिव डॉ. रूपकिशोर शास्त्री यांनी केले.शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी सभागृह येथे महर्षी गौतम गोदावरी वेद विद्या प्रतिष्ठानच्या दशकपूर्ती महायाग व विविध क्षेत्रांत योगदान देणाऱ्यांच्या सन्मान सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते. पुढे बोलताना डॉ. शास्त्री म्हणाले की, देशभरातील सर्व जाती, धर्माच्या लोकांनी सेवाभावाच्या हेतूने प्रेरित व्हायला हवे. कारण विविध धर्मांच्या लोकांची जीवनशैली जरी वेगळी असली तरी, त्यांचे मन एकत्र आणण्याची किमया वेदांच्या साहाय्याने सहज साध्य करता येऊ शकते. ‘यत्र विश्वम् भवते एक निडम’ याप्रमाणे सर्व जातीधर्माच्या लोकांचा भाव एकच असतो. त्यातच वैदिक वाङ्मयात त्याच लोकांची पूजा होत असते, जे प्रगतीचा मार्ग निवडतात. दुसऱ्याच्या दु:खाला स्वत:चे दु:ख समजणाऱ्यालाच वेदात खरा संत म्हटले जात असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी महेश खैरनार (उद्योग), दीपक ठुबे (शेती), परवीन शेख (दिशा महिला संघटना), गणेश सूर्यवंशी (शिक्षण), अलीम पिरजादा (सामाजिक), अंबादास गांगुर्डे (जनसाथी सामाजिक संस्था), शरद शेजवळ (शाहीर), प्रकाश शेवाळे (पक्षिप्रेमी), लक्ष्मीकांत जोशी (आध्यात्मिक) आदिंचा विविध क्षेत्रांत योगदान दिल्याबद्दल सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर खासदार हेमंत गोडसे, हिंदू मध्यवर्ती सैनिकी शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्रकाश पाठक, स्वामी भक्तिचरणदास, पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल, संस्थेचे कार्यकारी विश्वस्त विश्वास देवकर, शांताराम भानोसे, संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय पैठणे, प्रधानाचार्य रवींद्र पैठणे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)