शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
4
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
5
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
6
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
7
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
8
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
9
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
10
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
11
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
12
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
13
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
14
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
15
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
16
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
17
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
18
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
19
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
20
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

घटनादुरुस्तीच्या अंमलबजावणीस शासन उदासीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 01:10 IST

राज्यात ७४ वी घटनादुरुस्तीची अंमलबजावणी करण्यास शासनाची उदासीन भूमिका आहे. घटना दुरुस्ती व नगरराज बिल अधिकारांचे विकेंद्रीकरण व निर्णय प्रक्रियेत शासनासह लोकसहभागाची सध्या गरज असल्याचे नगरराज बिल समर्थन मंचच्या सहसंयोजिका वर्षा विद्या विलास यांनी मंचतर्फे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.

मालेगाव कॅम्प : राज्यात ७४ वी घटनादुरुस्तीची अंमलबजावणी करण्यास शासनाची उदासीन भूमिका आहे. घटना दुरुस्ती व नगरराज बिल अधिकारांचे विकेंद्रीकरण व निर्णय प्रक्रियेत शासनासह लोकसहभागाची सध्या गरज असल्याचे नगरराज बिल समर्थन मंचच्या सहसंयोजिका वर्षा विद्या विलास यांनी मंचतर्फे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.  एरिया सभा (नगरराज बिल) समर्थन मंचद्वारा हॉटेल मराठा दरबार येथे पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. वर्षा विलास यांनी सांगितले की, भारताला १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. १९५० ला राज्य घटना आली. ७४ व्या घटना दुरुस्तीचा अभ्यास करताना राजकीय, आर्थिक, सामाजिक इतर पार्श्वभूमीचा आढावा घेणे महत्वाचे आहे. ७४ वी घटना दुरुस्ती झाली. यामुळे लोकशाहीचा तिसरा स्तर निर्माण केला; परंतु यामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यभारात प्रक्रियतेत ह्या घटना दुरुस्तीची अंमलबजावणी झाली नाही. यामुळे मंचातर्फे शासनाला न्यायालयात जाब विचारला आहे. या घटना दुरुस्तीमध्ये नगरराज बिल कायद्याची माहिती दिली गेली आहे. नगरपालिका, महापालिकेतील नगरसेवक वॉर्ड मध्ये मतदान बुथप्रमाणे मतदारांच्या तयार होणाऱ्या प्रभाग सभांच्या माध्यमातून कशा पद्धतीने कामे करता येईल. त्याचे अधिकार, कर्तव्य, जबाबदारी, उपाययोजनेची माहिती दिली आहे. त्यामुळे नगरसेवकसह लोकसहभाग तेवढाच महत्वाचा असल्याचे वर्षा विलास यांनी सांगितले. समर्थन मंचचे सीताराम शेलार सदर कायद्याच्या बाबीवर शहर, जिल्ह्यात महापालिकेचे आयुक्त, महापौर, उपमहापौर, नगरसेवकांना निवेदन देणार असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषद सद्भावना संघ, दारिपा सभा समर्थन मंच, लोक समिती, राष्टÑसेवा दल, साने गुरूजी परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केली होती. पत्रकार परिषदेत वर्षा विद्या विलास, सीताराम शेलार, साने गुरूजी परिवाराचे संजय जोशी, राजेंद्र भोसले, धुळे मंचाचे नवल ठाकरे यांनी सहभाग घेतला होता.

टॅग्स :GovernmentसरकारMalegaonमालेगांव