शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: दिल्ली विमानतळाकडून प्रवाशांना मार्गदर्शक सूचना जारी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

कांदा भरण्यासाठी आलेली मालगाडी घसरली

By admin | Updated: January 28, 2017 00:31 IST

कांदा भरण्यासाठी आलेली मालगाडी घसरली

 लासलगाव : मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम नाही; सहा तासांनी मालगाडी पूर्ववतलासलगाव : रेल्वेस्थानक परिसरात कांदा भरण्यासाठी आलेल्या मालगाडीचे सहा डबे गुरुवारी सकाळी ६ वाजेच्या दरम्यान घसरले. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक काही काळ परिणाम होऊन धीम्या गतीने वाहतूक सुरू होती. दुपारी अडीच वाजता मालगाडी पूर्ववत झाल्याने वाहतूकही सुरुळीत झाली.लासलगाव आशिया खंडातील सर्वांत मोठी कांद्याची बाजारपेठ असून, येथून दररोज एक किंवा दोन मालगाडी कांदा देशांतर्गत पोहोचविला जातो. यासाठी रेल्वेचा मोठा वापर केला जातो. गुरुवारी कांदा भरण्यासाठी आलेल्या मालगाडीचे सकाळी लूप लाइनवर सेंटिंग सुरू असताना एका क्र ॉसिंगवर गाडी रुळावरून घसरल्याचे चालकाच्या लक्षात आले. चालकाने गाडी थांबविल्याने शेजारील अप लाइनवर घसरलेले डब्बे कोसळले नाहीत. त्यामुळे रेल्वेची मोठी हानी टळली. सुदैवाने अप व डाऊनच्या मेन लाइनवर याचा परिणाम न झाल्याने रेल्वे गाड्या धीम्या गतीने सुरू होत्या. मनमाड येथून रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर क्रेनच्या साह्याने उतरलेले डब्बे रुळावर घेतले. सुमारे सहा तासांच्या कालावधीनंतर वाहतूक सुरळीत सुरु झाली. परराज्यात रवाना होण्यासाठी गुरुवारी अप साइडला असलेल्या लुप लाइनवर रेल्वे माल डबे मागे घेत असताना सेटिंगजवळ शेवटी गार्ड डब्याचे पुढील सहा डबे तांत्रिक बिघाड झाल्याने रूळावरून घसरले.परंतु लाइनला कोणत्याही प्रकारची बाधा पोहोचली नाही. घसरलेले डबे सुरळीत होत असताना रेल्वे गाड्यांचा वेग कमी होता. (वार्ताहर)