शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

सोमवारी पंचवटी एक्सप्रेसला चांगला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2020 01:32 IST

नाशिकरोड : कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे नाशिककरांसाठी महत्त्वाची असलेली पंचवटी एक्सप्रेसला सोमवारी चांगला प्रतिसाद मिळाला. गेल्या सहा महिन्यापासून लॉक डाऊन मुळे ही एक्सप्रेस बंद होती. दोनच दिवसापूर्वी ती पुन्हा सुरू झाल्याने पंचवटी एक्सप्रेसला जेमतेम प्रतिसाद मिळाला होता. मात्र सोमवारी 579 प्रवाशांनी पंचवटी एक्सप्रेस मधून मुंबईकडे रवाना झाले. यामुळे येत्या काही दिवसात पुन्हा पंचवटी पूर्वीप्रमाणेच प्रवासी घेऊन धावेल असे चित्र निर्माण झाले आहे.

ठळक मुद्दे579 प्रवासी रवाना: रेल्वेप्रशासन आशावादी

नाशिकरोड : कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे नाशिककरांसाठी महत्त्वाची असलेली पंचवटी एक्सप्रेसला सोमवारी चांगला प्रतिसाद मिळाला. गेल्या सहा महिन्यापासून लॉक डाऊन मुळे ही एक्सप्रेस बंद होती. दोनच दिवसापूर्वी ती पुन्हा सुरू झाल्याने पंचवटी एक्सप्रेसला जेमतेम प्रतिसाद मिळाला होता. मात्र सोमवारी 579 प्रवाशांनी पंचवटी एक्सप्रेस मधून मुंबईकडे रवाना झाले. यामुळे येत्या काही दिवसात पुन्हा पंचवटी पूर्वीप्रमाणेच प्रवासी घेऊन धावेल असे चित्र निर्माण झाले आहे.रेल्वे प्रशासनाने संपूर्ण देशात 80 महत्त्वाच्या विशेष रेल्वे सुरू केल्या आहेत. त्यामध्ये पंचवटी एक्सप्रेसचा देखील समावेश आहे. शनिवार 12 सप्टेंबरपासून पंचवटी सुरु झाली. तेव्हा दुसरा शनिवार व रविवारच्या सुटीमुळे कमी प्रवासी आले. शनिवार व रविवार या दोन दिवसात सव्वातीनशे प्रवाशांनीच प्रवास केला. सोमवारपासून गाडीला चाकरमान्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.प्रवाशांना 90 मिनीटे स्थानकात अगोदर येऊन थर्मल स्क्रिनिंग करावे लागत आहे. कोरोनाबाबतचे निकष, नियम यांचे पालन करावे लागत आहे. केवळ वैध/कन्फर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाचा प्रवेश देण्यात येत आहे. प्रवासाच्या नेहमीच्या नऊ तासापेक्षा तीन तास जास्त द्यावे लागत आहे. तसेच पासधारकांनाही सवलत नाही. त्यांना मासिक सात हजार रुपये खर्च येणार आहे. त्यामुळे पंचवटी कडे चाकरमान्यांनी पाठ फिरवली असावी असा अंदाज आहे. मात्र सोमवारी 579 प्रवाशांनी पंचवटी द्वारे मुंबई गाठली. मासिक पासधारकांना पूर्वीप्रमाणेच रेल्वे प्रशासनाने सवलत दिली तर पंचवटी एक्सप्रेस नेहमीप्रमाणे प्रवाशांना घेऊन धावेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

टॅग्स :central railwayमध्य रेल्वेcorona virusकोरोना वायरस बातम्या