शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
"मी तुझ्यासोबत काम करणार नाही", बॉलिवूड अभिनेत्याचा मोठा निर्णय! पाकिस्तानी अभिनेत्री दुखावली, म्हणाली-
5
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
6
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
7
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
8
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
9
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
10
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
11
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
12
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
13
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
14
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
15
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
16
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
17
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
18
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
19
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
20
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना

गोदावरी माता आता प्रदुषण मुक्त होणार

By admin | Updated: April 6, 2015 00:50 IST

गोदावरी माता आता प्रदुषण मुक्त होणार

त्र्यंबकेश्वर : गोदावरीत मलजल मिसलळे जाते ते होते आणि गोदावरी प्रदुषित होत होती. याविरुद्ध ललित शिंदे, विवेक पंडीत आणि निशिकांत पगारे यांनी हरित लवादाकडे धाव घेतली होती. त्यानंतर गोदावरीचे पवित्रजल व गावजल मलजल वेगवेगळे करण्याचा आदेश दिला. त्या आदेशास गेल्या दिवसापासून युद्ध पातळीवर सुरुवात होऊन एप्रिल अखेर रस्त्यासह काम पूर्ण होईल असा संबंधित ठेकेदाराने विश्वास व्यक्त केला आहे. या कामामध्ये गोदावरी मिसणारा म्हातार ओहळ व नीलगंगा यांचे पाणी वेगळे केले असून ते मलजल वाहिनीत जमा केले आहे. तर गावातील सर्व सांडपाणी देखील मलजल वाहिनीतच एकत्र होईल. ही मलजलवाहिनी गोदावरी पात्रातून वेगळी करुन वेगळा मार्ग काढून दिला आहे. जोपर्यंत गोदावरीतून मलमजल वेगळे होत नाही तोपर्यंत रस्त्याचेही काम पूर्ण होत नव्हते. तर दुसरीकडे पाचआळी विभागात देखील मलजल वाहिनी अहिल्या नदीच्या भिंतीला लागून स्वतंत्ररित्या टाकण्यात आली आहे. म्हणजे अहिल्या नदीच्या पाण्याचा व मलजल वाहिनीच्या पाण्याचा काहीही संबंध नाही. अहिल्यानदी वरील हे काम आहे. त्यामुळे अहिल्यानदी खऱ्या अर्थाने शाप मुक्त झाली असून आता अहिल्या नदीचा व प्रदुषणाचा काहीही संबंध राहिलेला नाही. तर गोदावरीला देखील प्रदुषणाचा विळखा बसला आहे. तो विळखाही हरित लवादाच्या आदेशन्वये मोकळा होत आहे. वरील तिनही याचिकाकर्ते यांचा नाही म्हटले तरी विजय झाला आहे. याशिवाय नदीपात्रात कोणतेही सिमेंटचे काम न करता फक्त घाट बांधण्यापुरते सिमेंटचे काम करण्यात आले आहे. याशिवाय घाटांचे काम पूर्ण होत आले आहे आणि अहिल्या या दोन्हीही नद्या आता प्रदुषण मुक्त वाहणार आहेत. गोदावरी नदीतील मलजल वाहिनी स्वतंत्र काढण्याचे व फक्त गोदावरीचे जल स्वतंत्ररित्या करण्याचे काम ५२ रुपये लक्ष रुपयांचे आहे. ही दोन्हीही कामे रजपूत नामक ठेकेदार करीत आहे. एकूण १ कोटी १० लक्ष रुपयांचे हे काम आहे.