शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची तिसऱ्या देशाच्या मदतीने भारतात माल निर्यात करण्याची तयारी; सरकारने घेतली दखल
2
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
3
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
4
आयुष्याचं ‘सुरक्षा चक्र' आहेत या ३ स्कीम्स, कठीण काळात साथ; कमी कमाई असणारेही करू शकतात गुंतवणूक
5
भारताच्या हल्ल्यात नूर खानसह अनेक एअरबेस उद्ध्वस्त; पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांचा कबुलीनामा
6
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
7
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
8
सुटीत गावी आलेल्या न्यायाधीशांनी स्वत: कापले गावातील मुलांचे केस; नेमकं घडलं काय?
9
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
10
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
11
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
12
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
13
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
14
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
15
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
16
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
17
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
18
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
19
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
20
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी

नाशिकचे वैभव - कावनई किल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:11 IST

निजामशाहीत असणारा हा किल्ला इ.स. १६३५ - ३६ च्या सुमारास मोगलांनी जिंकून घेतला होता. त्यानंतर इ.स. १६७० -७१ च्या ...

निजामशाहीत असणारा हा किल्ला इ.स. १६३५ - ३६ च्या सुमारास मोगलांनी जिंकून घेतला होता. त्यानंतर इ.स. १६७० -७१ च्या सुमारास हा किल्ला मराठ्यांनी जिंकून घेतला. पुढे १६८८ च्या सुमारास पुन्हा हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. परंतु याविषयी ठोस पुरावे आढळत नाही. त्यामुळेच नंतर हा किल्ला मराठ्यांकडे केव्हा आला याचीही नोंद सापडत नाही. कावनईला जाण्यासाठी घोटीमार्गाने वैतरणाच्या दिशेने जावे लागते. या रस्त्यावर काही अंतर पुढे गेल्यानंतर उजवीकडे वळणारा रस्ता कावनईत जातो. या कावनई फाट्यापासून १ तासाचे अंतर चालूनही कावनई गावात पोहचता येते. वाहनाने १० ते १५ मिनिटांचा वेळ लागतो. किल्ल्याच्या पायथ्याला कावनई गाव आहे. गावात प्रवेश करताच उजव्या हातालाच किल्ला दिसतो. गावापासून किल्ल्यावर चढण्यासाठी एक तास पुरतो. किल्ल्यावरून कळसूबाई रांग, त्र्यंबक रांग, त्रिंगलवाडी असा सर्व परिसर दिसतो.

190721\19nsk_9_19072021_13.jpg

कावनई किल्ला