शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

गळून पडलेले टमाटे तहसीलदारांना भेट

By admin | Updated: September 2, 2016 22:51 IST

गळून पडलेले टमाटे तहसीलदारांना भेट

सटाणा : तालुक्यातील चौगाव परिसरातील शेतकऱ्यांनी एका कंपनीच्या टमाटा वाणाची लागवड करून गळून पडलेली कच्ची-पक्की फळे थेट ट्रॉली भरून तहसील कार्यालयात आणून टाकत गांधीगिरी केली. तहसीलदारांना टमाटे दाखवित संबंधित कंपनीवर कारवाई करून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली.लाखो रु पये खर्च करून हातातोंडाशी आलेले पीक केवळ बोगस वाणाच्या बियाणांमुळे वाया गेल्याने शेतकरी आक्र मक झाले. सदर कंपनीवर कारवाई करून नुकसानभरपाई न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही तहसीलदारांना निवेदनाव्दारे देण्यात आला आहे.बियाणे लावून रोपे तयार करण्यापासून तर विविध औषधे व खते तसेच टमाटा झाड बांधणीसाठी असा लाखो रु पयांचा शेतक ऱ्यांनी खर्च करून बाग फुलवली. मात्र दोन ते अडीच महिन्यातच टमाटा फळांची अचानक गळती सुरू झाली असून, अनेक बागांमधील झाडांवरील सर्व फळे गळून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी आज गळती झालेला टमाटा थेट तहसील कार्यालयात आणून संबंधित कंपनीवर कारवाई करून नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. भरपाई न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे. निवेदनावर काका रौंदळ, काशीनाथ मांडवडे, दीपक गांगुर्डे, योगेश गांगुर्डे, संजय शेवाळे, कृष्णा शेवाळे, नारायण शेवाळे, रामदास शेवाळे, दीपक शेवाळे, नितीन शेवाळे, नानाजी शेवाळे, मोठाभाऊ शेवाळे, केदा शेवाळे, लोटन शेवाळे, केवळ गांगुर्डे, राकेश मांडवडे, कैलास गांगुर्डे आदिंसह शेकडो टमाटा उत्पादक शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदनाच्या प्रति कृषी अधिकारी, जिल्हाधिकारी व कृषिमंत्री यांना पाठविण्यात आल्या आहेत.