शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

दर मिळत नसल्याने गिलके, टरबूज फेकले रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 00:56 IST

ब्राह्मणगाव : बाजार समित्या बंद असल्याने भाजीपाल्याला दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात असून येथील युवा शेतकरी सुनील मधुकर अहिरे यांनी त्यांचे एक एकर शेतातील गिलके, टरबूज तोडून फेकून दिले. आधीच अवकाळी पावसामुळे भाजीपाला पिकवताना शेतकऱ्यांना निसर्गाशी दोन हात करावे लागत आहेत.

ठळक मुद्देबाजार समित्या बंद : ब्राह्मणगावी शेतकऱ्यांचा संताप

ब्राह्मणगाव : बाजार समित्या बंद असल्याने भाजीपाल्याला दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात असून येथील युवा शेतकरी सुनील मधुकर अहिरे यांनी त्यांचे एक एकर शेतातील गिलके, टरबूज तोडून फेकून दिले. आधीच अवकाळी पावसामुळे भाजीपाला पिकवताना शेतकऱ्यांना निसर्गाशी दोन हात करावे लागत आहेत.

महागडी बियाणे, महागडी औषधे, मजुरी नैसर्गिक वातावरणाचा फटका हे सर्व नुकसान सहन करत असताना त्यातच लॉकडाऊन लागल्यामुळे भाजीपाला विक्री मंदावली आहे. सात ते आठ रुपये किलोने बळजबरीने माल विक्री करावा लागत आहे . काही शेतकरी डोक्यावर पाटीत भाजीपाला घेऊन गल्लोगल्ली फिरून भाजीपाला विक्री करत आहेत. त्यातच पिकवकेल्या मालाला मोठी बाजार पेठ जवळ मिळत नसल्याने मोठ्या प्रमाणात गिलके उकिरड्यावर फेकून दिले जात आहेत.आर्थिक फटकासध्या हिरवी मिरची, टोमॅटो, कोबी, वांगी, भेंडी, गवार या सर्व भाजीपाल्याची सारखीच अवस्था झाली आहे. टरबूज , खरबूज, कलिंगडाबाबत शेतकऱ्यांना मोठी आर्थिक अपेक्षा होती. मात्र चालू असलेल्या कोरोना महामारीमुळे शेती व शेतकऱ्यांचे पुरते कंबरडे मोडले आहे. अनेक शेतकऱ्यांनी टरबूज विक्री न करताच शेतातच पडू दिले आहेत. कांद्याचे घसरते भाव त्यात कांदा मार्केट बंद असल्याने मोठ्या आर्थिक संकटात शेतकरी सापडला आहे. 

टॅग्स :agricultureशेतीMarketबाजार