शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
2
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
3
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
4
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
5
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
6
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
7
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
8
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
9
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
10
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
11
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
12
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
13
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
14
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
15
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
16
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
17
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
18
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
19
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
20
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत

मनमाड तालुका निर्मितीसाठी ‘घंटानाद’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 21:30 IST

मनमाड: मनमाड तालुका निर्मितीसाठी शासनाचे लक्ष वेधून घेण्याकरता मनमाड बचाव कृती समितीच्या पुढाकारातून घंटानाद जगर आंदोलन करण्यात आले.शहरातील सर्वच राजकीय- सामाजिक पक्ष- संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या आंदोलनामधे सहभाग नोंदवला.

ठळक मुद्दे शासनाला मोठा महसूल देणाºया मनमाड शहराची मात्र घोर उपेक्षा शासनाने चालविलेली आहे.

मनमाड: मनमाड तालुका निर्मितीसाठी शासनाचे लक्ष वेधून घेण्याकरता मनमाड बचाव कृती समितीच्या पुढाकारातून घंटानाद जगर आंदोलन करण्यात आले.शहरातील सर्वच राजकीय- सामाजिक पक्ष- संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या आंदोलनामधे सहभाग नोंदवला.१९६० साली महाराष्ट्र राज्य निर्मितीपासूनच मनमाड तालुक्याची मागणी केली जात आहे. नासिक जिल्ह्यातील सर्वात मोठे तिसऱ्या क्रमांकाचे १ लाख ३० हजार लोकसंख्येचे शहर म्हणून मनमाडची ओळख आहे. देवळा, त्र्यंबक सटाणा, येवला वगैरे ३० ते ४० हजार लोकसंख्येच्या शहरांना तालुक्याचा दर्जा दिला गेलेला आहे. शासनाला मोठा महसूल देणाºया मनमाड शहराची मात्र घोर उपेक्षा शासनाने चालविलेली आहे.मनमाड अप्पर तहसील व मनमाड तालुक्यासाठी बचाव समितीने १२ दिवसांचे गंभीर आंदोलन केल्यावर शासनाने लेखी आश्वासनही दिलेले होते. मात्र त्यानंतर ते पाळलेले नाही. मनमाड तालुका निर्मितीच्या प्रश्णाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बचाव समितीतर्फे आज 'घंटानाद जागर ' आंदोलन केले.महात्मा फुले चौकातून घंटानाद करत मोर्चाला सुरवात झाली. छ.शिवाजी महाराज पुतळा,डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा,म. गांधी पुतळा मार्गे हा घंटानाद र्मार्चा एकात्मता चौकात पोहचला.आंदोलनामधे महात्मा फुले माळी समाज, ज्येष्ठ नागरिक सेवा संघ,शाह छप्परबंद समाज,व्यापारी महासंघ,भारिप बहुजन महासंघ, रिपाई, शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष,स्वारीप ,फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच,काँग्रेस पक्ष,ओबीसी संघटना,मनसे आदी पक्ष संघटनांच्या कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभाग नोंदवला.