शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
5
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
6
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
7
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
8
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
9
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
10
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
11
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
12
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
13
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
14
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
15
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
16
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
17
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
18
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
19
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
20
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला

कायमस्वरूपी जागा मिळावी

By admin | Updated: August 1, 2015 23:58 IST

महंत धरमदास : शासनाकडे पाठपुरावा करणार

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिकनगरीत लाखो साधू-महंत येतात; परंतु त्याशिवाय अन्य धार्मिक कार्यक्रमांच्या निमित्ताने वर्षभरात केव्हाही याठिकाणी साधू-महंत येत असल्याने अखिल भारतीय निर्वाणी आखाड्यासाठी कायमस्वरूपी जागा मिळावी, अशी मागणी आखाड्याचे महंत धरमदास यांनी केली आहे.सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी अखिल भारतीय निर्वाणी आखाड्याचे महंत धरमदास महाराज साधुग्राममध्ये दाखल झाले असून, आखाड्याच्या ध्वजारोहणाच्या तयारीला लागले आहेत. यासंबंधी माहिती देताना महंत धरमदास म्हणाले की, सिंहस्थ कुंभमेळा पर्वणीसाठी भारतभरातून लाखो-साधू-महंत येणार आहेत. सर्व आखाड्यांच्या साधू-महंतांची शाही मिरवणूक अखिल भारतीय निर्वाणी आखाड्यातून निघणार आहे. त्यासाठी निर्वाणी आखाड्यात विशाल मंडप तयार करण्यात येत आहे. सर्व आखाड्यांचे कामकाज सोयीसाठी वेगवेगळे असले तरी सर्व आखाड्यांचा उद्देश एकच आहे. निर्वाणी आखाड्याचे भारतभर आश्रम आहेत. चित्रकुट, वृंदावन, हरिद्वार, नाशिक आदि ठिकाणी निर्वाणी आखाड्याचे आश्रम असून, येथेही आश्रम होणे आवश्यक आहे. त्यासाठी शासनाकडून आखाड्याला कायमस्वरूपी जागा मिळावी. कारण अन्य आखाड्यांचे नाशकात आश्रम आहेत. त्याप्रमाणे येथे आमचाही आश्रम असल्यास तीर्थयात्रेसाठी साधू-महंतांना निवासासाठी सोयीचे होईल, असेही महाराज म्हणाले. (प्रतिनिधी)