शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत जास्मिन लांबोरियाची 'सुवर्ण' कामगिरी!
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
4
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
5
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
6
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
7
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
8
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
9
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
10
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
11
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
12
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
13
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
14
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
15
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
16
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
17
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
18
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
19
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
20
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!

डाव्या कालव्याचे रोटेशन मिळावे

By admin | Updated: October 20, 2015 23:10 IST

शेतकरी संघटना : अधिकाऱ्यांना साकडे

येवला : तालुक्यात अत्यल्प पाऊस झाल्याने जनावरांचा चारा व ग्रामीण भागात पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यासाठी पालखेड धरणातून रोटेशन द्यावे, अशी मागणी येवला तालुका शेतकरी संघटना व बळीराज्य पाणी वापर सहकारी संस्थांच्या संघाने निवेदनाद्वारे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे.शेतीला पाणी नाही, शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या वाढत आहेत याचा शासनाने विचार करावा. महानगरपालिका, नगरपालिका संस्थांना एकदाच बंद पाइपलाइनचा खर्च करावा लागणार आहे. त्याची सक्ती करून शेतीसाठी पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.धरणामधून होणारा अतिउपसा, मार्गव्यय तूट, शहरातील पाणीवाटपाला थोडा कट लावल्यास शेतकऱ्यांसाठी किमान १००० द. ल. घ. फू.चे रोटेशन देणे शक्य होणार आहे. पाटबंधारे खात्याने या बाबींचा विचार करून तालुक्याला रोटेशन द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.जायकवाडी धरणासाठी नाशिक, नगरहून सोडले जाणारे पाणी नदीमार्गाने देण्यात येते. त्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो. प्रत्यक्षात पैठणमध्ये किती पाणी पोहचते याचा पूर्वानुभव तपासावा. त्याऐवजी रेल्वेमार्गाने टँकर नेणे किंवा अन्य मार्गाचा अवलंब करावा अन्यथा या जिल्ह्यात आंदोलनाचा आगडोंब शासनालाही थांबविता येणार नाही, असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर बळीराज्य पाणी वापर सहकारी संस्थांचा संघाचे चेअरमन संतू पा. झांबरे, व्हा. चेअरमन सुरेश कदम, शेतकरी संघटनेचे संध्या पगारे, सुभाष सोनवणे, अरु ण जाधव, अनिस पटेल, बाळासाहेब गायकवाड, सुरेश जेजूरकर आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत. (वार्ताहर)