शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

जी. पी. खैरनार यांच्या दोन काव्यसंग्रहांचे प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:13 IST

पुण्याच्या वैशाली प्रकाशनाने हे काव्य संग्रह प्रकाशित केले आहेत. भुजबळ फॉर्म येथे झालेल्या या सोहळ्यास माजी खासदार समीर भुजबळ ...

पुण्याच्या वैशाली प्रकाशनाने हे काव्य संग्रह प्रकाशित केले आहेत. भुजबळ फॉर्म येथे झालेल्या या सोहळ्यास माजी खासदार समीर भुजबळ उपस्थित होते. ग्रामीण भागातील चाली-रिती, रुढी-परंपरा, सण-वार, देव-दैवते, कोरोना रुपाने वैश्विक मानव जातीसाठी निसर्गाने उभे केलेले आव्हान, पोलीस, आरोग्य कर्मचारी, डॉक्टर, परिचारिका, जंगल निसर्ग, आई-वडील, बहीण - भाऊ, कष्टकरी शेतकरी यांच्या व्यथा, राजकीय पटलावर कार्यरत विकास पुरुष, बालपणीचे मित्र, शिक्षक, विविध सहकारी पतसंस्था, बँका, जिल्हा परिषद, ग्रामीण मराठी शाळा, नशा बंदी आदी विषयांवर वास्तव लिखाण यात नमूद आहे. विविध विषय काव्य स्वरुपात सादर करून ग्रामीण जीवनाचे हुबेहूब वर्णन काव्य स्वरुपात मांडण्यात आले असून, शेतकऱ्याच्या ग्रामीण जीवनाचा उहापोह करण्याचा प्रयत्न उभय काव्य संग्रहातून केला आहे. या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी कवी जी. पी. खैरनार, वैशाली प्रकाशनचे विलास पोद्दार, सुनीता खैरनार आदी उपस्थित होते.