शहरं
Join us  
Trending Stories
1
Sindhudurg: शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
4
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
5
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
6
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
7
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
8
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
9
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
11
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
12
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
13
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
14
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
15
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
16
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
17
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
18
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच
19
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
20
Video: अमानवीय! आधी टक्कर मारली, मग गाडीखाली चिरडले; बैलाची अतिशय क्रुर हत्या...

आदिवासी विकास मंत्र्यानी उद्घाटन करूनही अनलॉक लनिंगला निधिची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 01:00 IST

नाशिक : राज्यातील आदिवासी विद्यार्थ्याना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी आदिवासी विकास विभागातर्फे सुरु करण्यात आलेल्या अनलॉक लर्निंग उपक्रमाला निधि अभावी खीळ बसली असुन या उपक्रमतील पहिल्या टप्यतील कामहि अद्याप सुरु झालेले नसल्याचे वृत्त आहे . विशेष म्हणजे अदिवासिदिनी आदिवासी विकास मंत्री के . सी पाड़वी यांच्या हस्ते या उपक्रमचे उद्घाटन करण्यात आले आहे . उपक्रमाच्या पहिल्या टप्यासाठी 12 ते 15 कोटिंचा निधी आवश्यक असून त्याचा प्रस्ताव शासनकडे पाठविन्यात आला असून त्याला अद्याप मंजूरी मिलालेली नाही .

ठळक मुद्देशिक्षण : पहिल्या तप्यतिल कामहि रखडले

नाशिक : राज्यातील आदिवासी विद्यार्थ्याना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी आदिवासी विकास विभागातर्फे सुरु करण्यात आलेल्या अनलॉक लर्निंग उपक्रमाला निधि अभावी खीळ बसली असुन या उपक्रमतील पहिल्या टप्यतील कामहि अद्याप सुरु झालेले नसल्याचे वृत्त आहे . विशेष म्हणजे अदिवासिदिनी आदिवासी विकास मंत्री के . सी पाड़वी यांच्या हस्ते या उपक्रमचे उद्घाटन करण्यात आले आहे . उपक्रमाच्या पहिल्या टप्यासाठी 12 ते 15 कोटिंचा निधी आवश्यक असून त्याचा प्रस्ताव शासनकडे पाठविन्यात आला असून त्याला अद्याप मंजूरी मिलालेली नाही .कोरोनाच्या संकटामुळे मार्च महिन्यापासुन राज्यात लॉकडाउन सुरु असून शाळा , महविद्यालये पूर्णपणे बंद आहेत . आदिवाशी विभागाच्या आश्रम शाळामधील विद्यर्थि आपापल्या गावी आहेत . या विद्यार्थयाना शिक्षणाच्या प्रवाहात टिकून ठेवण्यासाठी आदिवाशी विकास विभागाने अनलॉक लर्निंग उपक्रम हाती घेतला आहे . तीन टप्यमध्ये राबविल्या जाणाऱ्या या उपक्रमात राज्यातील आश्रम शाळा , एकलव्य स्कूल यांचा समावेश असून खासगी संस्थानच्या शालामधील विद्यार्थ्यांचाहि यात समावेश करण्यात येणार असल्याचे नियोजन आहे . 1 जुलै ते 15 आॅगस्ट दरम्यान प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण होने अपेक्षित होते मात्र आता स्प्टेबर संपत आला तरी पहिल्या टप्याचे काम सुरु झालेले नाही . विद्यार्थ्याना शालेपर्यंत बोल्विन्यापेक्षा शिक्षण त्यांच्या पर्यंत पोहोचवीणाºया या उपक्रमच्या पहिल्या टप्यात विद्यार्थ्याना पाठ्यपुस्तकांबरोबरच विभागाने तयार केलेली कृती आणि कार्य पुस्तिका देणे नियोजित आहे . कार्य आणि कृती पुस्तिका परकल्प स्तरावर छपाई करावयाची आहे मात्र निधी अभावी अद्याप पुस्तिकांची छपाई झालेली नाही . पहिला टप्पा पूर्ण करण्यासाठी सुमारे 12 ते 15 कोटि निधिची आवश्यकता आहे . विभगाने या संबधिचा प्रस्ताव मंत्रालयत पाठविला आहे . मात्र त्याला अद्याप मंजूरी मिलालेली नाही . शासन्तरफे देण्यात आलेली पाठ्य पुस्तक विद्यार्थयाना मिळाली पन अद्याप कार्य आणि कृती पुस्तिका मिळालेल्या नाहीत .राज्यातील 497 शासकीय आश्रम शाळामधील 1 लाख 90 हजार विद्याथी , एकलव्य शालामधील 5000 विद्यर्थि याना लाभदाई त ठरणाºया या प्रकल्पाचे 9 आॅगस्ट रोजी झालेल्या आदिवासी दिनाच्या आॅनलाइन कार्यक्रमात आदिवासी विकास मन्तर्याच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यामुळे आज ना उद्या निधी मिळेल या दृष्टिने यंत्रणा कमाल लागली पण आदिवासी विभागाचे तीन सचिव बदलून गेले . आदिवासी विकास आयुक्तही बदलले आता नवीन आयुक्त या प्रकल्पाबाबत काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे .

 

टॅग्स :Rural Developmentग्रामीण विकासGovernmentसरकार