शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

घटनेच्या प्रास्ताविकेनुसार सरकारचे कामकाज : भुजबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 00:24 IST

राज्यात सरकार स्थापन करण्यासंदर्भात कॉँग्रेस, राष्टÑवादी, शिवसेना एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू असताना अनेक बैठका झाल्या. राज्यातील सरकार हे राज्यघटनेच्या प्रास्ताविकेच्या तत्त्वानुसार चालविले पाहिजे, हा मुद्दा शिवसेनेनेदेखील मान्य केलेला आहे. त्यानुसारच लोकांच्या हितासाठी हे सरकार राज्यघटनेतील तरतुदीनुसार कामकाज करीत असल्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

नाशिक : राज्यात सरकार स्थापन करण्यासंदर्भात कॉँग्रेस, राष्टÑवादी, शिवसेना एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू असताना अनेक बैठका झाल्या. राज्यातील सरकार हे राज्यघटनेच्या प्रास्ताविकेच्या तत्त्वानुसार चालविले पाहिजे, हा मुद्दा शिवसेनेनेदेखील मान्य केलेला आहे. त्यानुसारच लोकांच्या हितासाठी हे सरकार राज्यघटनेतील तरतुदीनुसार कामकाज करीत असल्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.कॉँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी घटनेच्या चौकटीत राहूनच सरकार चालवावे लागेल ही कॉँग्रेसची भूमिका शिवसेने मान्य करून तसे लेखी दिलेले आहे, असे विधान केल्याने त्याचे पडसाद उमटत आहेत. यासंदर्भात नाशिकमध्ये पालकमंत्री छगन भुजबळ यांना विचारले असता त्यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेच्या तत्त्वानुसारच राज्य सरकार काम करीत असल्याचे सांगितले. तीन पक्षांचे सरकार स्थापन होत असताना लोकशाहीत लोकहितासाठी संविधानाच्या तरतुदीनुसार राज्य सरकारने काम करावे, असा विचार पुढे आला आणि शिवसेनेनेही तो मान्य केला आहे, असे भुजबळ यांनी सांगितले.राज्य शासन संविधानाच्या या प्रास्ताविकेनुसार पुढील कामकाज करीत असल्याचेही भुजबळ यावेळी म्हणाले. तीन पक्षांचे सरकार स्थापन करण्याच्या प्रक्रियेत दिल्लीतदेखील अनेक बैठका झाल्या होत्या. त्यावेळीही लोकशाहीच्या तत्त्वाप्रमाणे सरकार चालविण्यासाठी घटनेतील प्रास्ताविकेच्या तत्त्वाप्रमाणे राज्य सरकारने काम करावे, असा विचार मांडण्यात आलेला होता. त्यानुसार राज्य सरकार काम करीत आहे, असे भुजबळ यांनी सांगितले.

टॅग्स :PoliticsराजकारणChagan Bhujbalछगन भुजबळ