शहरं
Join us  
Trending Stories
1
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
3
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
4
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
5
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
6
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
7
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
8
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
9
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
10
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
11
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
12
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
13
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
14
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
15
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
16
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
17
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
18
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
19
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
20
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  

घटनेच्या प्रास्ताविकेनुसार सरकारचे कामकाज : भुजबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 00:24 IST

राज्यात सरकार स्थापन करण्यासंदर्भात कॉँग्रेस, राष्टÑवादी, शिवसेना एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू असताना अनेक बैठका झाल्या. राज्यातील सरकार हे राज्यघटनेच्या प्रास्ताविकेच्या तत्त्वानुसार चालविले पाहिजे, हा मुद्दा शिवसेनेनेदेखील मान्य केलेला आहे. त्यानुसारच लोकांच्या हितासाठी हे सरकार राज्यघटनेतील तरतुदीनुसार कामकाज करीत असल्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

नाशिक : राज्यात सरकार स्थापन करण्यासंदर्भात कॉँग्रेस, राष्टÑवादी, शिवसेना एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू असताना अनेक बैठका झाल्या. राज्यातील सरकार हे राज्यघटनेच्या प्रास्ताविकेच्या तत्त्वानुसार चालविले पाहिजे, हा मुद्दा शिवसेनेनेदेखील मान्य केलेला आहे. त्यानुसारच लोकांच्या हितासाठी हे सरकार राज्यघटनेतील तरतुदीनुसार कामकाज करीत असल्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.कॉँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी घटनेच्या चौकटीत राहूनच सरकार चालवावे लागेल ही कॉँग्रेसची भूमिका शिवसेने मान्य करून तसे लेखी दिलेले आहे, असे विधान केल्याने त्याचे पडसाद उमटत आहेत. यासंदर्भात नाशिकमध्ये पालकमंत्री छगन भुजबळ यांना विचारले असता त्यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेच्या तत्त्वानुसारच राज्य सरकार काम करीत असल्याचे सांगितले. तीन पक्षांचे सरकार स्थापन होत असताना लोकशाहीत लोकहितासाठी संविधानाच्या तरतुदीनुसार राज्य सरकारने काम करावे, असा विचार पुढे आला आणि शिवसेनेनेही तो मान्य केला आहे, असे भुजबळ यांनी सांगितले.राज्य शासन संविधानाच्या या प्रास्ताविकेनुसार पुढील कामकाज करीत असल्याचेही भुजबळ यावेळी म्हणाले. तीन पक्षांचे सरकार स्थापन करण्याच्या प्रक्रियेत दिल्लीतदेखील अनेक बैठका झाल्या होत्या. त्यावेळीही लोकशाहीच्या तत्त्वाप्रमाणे सरकार चालविण्यासाठी घटनेतील प्रास्ताविकेच्या तत्त्वाप्रमाणे राज्य सरकारने काम करावे, असा विचार मांडण्यात आलेला होता. त्यानुसार राज्य सरकार काम करीत आहे, असे भुजबळ यांनी सांगितले.

टॅग्स :PoliticsराजकारणChagan Bhujbalछगन भुजबळ