शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
2
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
3
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
4
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
5
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
6
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
7
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
8
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
9
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
10
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
11
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
12
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."
13
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
14
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
15
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
16
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
17
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
18
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
19
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
20
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!

सरकारवरील नाराजीतूनच मोर्चे

By admin | Updated: September 14, 2016 21:47 IST

अशोक चव्हाण : पदाधिकाऱ्यांशी चर्चासरकारवरील नाराजीतूनच मोर्चे

अशोक चव्हाण : पदाधिकाऱ्यांशी चर्चामनमाड : भाजपा-शिवसेना सरकारचे सामाजिक प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याने राज्यात विविध ठिकाणी मोर्चे निघत आहे. मराठा समाजाचे सर्वत्र निघत असलेले मोर्चे हे राजकीय नसून या निष्क्रिय सरकारच्या कार्यपद्धतीवर नाराज असलेल्या जनतेचा संताप असल्याची टीका माजी मुख्यमंत्री तथा महाराष्ट्र प्रदेश कॉँगे्रसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली.धुळे येथील कार्यक्रम आटोपून परतीच्या प्रवासात नांदेड येथे जाण्यासाठी मनमाड रेल्वेस्थानकावर आले असता पत्रकारांशी ते बोलत होते. मनमाड शहर कॉँग्रेसच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. फलाटावरच त्यांनी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, माजी आमदार अनिल अहेर, शहर अध्यक्ष अफजल शेख, रहेमान शहा, प्रकाश गवळी, सुभाष नहार, भीमराव जेजुरे, विलास अहेर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. नंदीग्राम एक्स्प्रेसने ते नांदेडकडे रवाना झाले. (वार्ताहर)