शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : आनंदाची बातमी! या राज्यांमध्ये मान्सूनचे दमदार आगमन; मुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रात कधी येणार?
2
मोदींच्या नेतृत्वात एनडीएचे जोरदार शक्तीप्रदर्शन; २० मुख्यमंत्री, १७ उपमुख्यमंत्री बैठकीला हजर...
3
'जोपर्यंत हिंदू स्वतः मजबूत होत नाही, तोपर्यंत...', RSS प्रमुख मोहन भागवत यांची स्पष्टोक्ती
4
सोन्याच्या तेजीचा फायदा घ्यायचाय? दागिन्यांऐवजी नाणे खरेदी करा; 'हे' आहेत ८ मोठे फायदे
5
...ती पोस्ट नडली, तेजप्रताप यादव यांची RJDमधून हकालपट्टी, वडील लालूप्रसाद यादव यांनी केली कारवाई
6
Harsha Richhariya : “महाकुंभमुळे माझं आयुष्य पूर्णपणे बदललं, कधी कल्पनाही...”; असं का म्हणाली हर्षा रिछारिया?
7
भयावह! शेकडो ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला, १३ जणांचा मृत्यू
8
महिलांसाठी खुशखबर! पोस्ट ऑफिसच्या 'या' ५ योजनांमध्ये करा गुंतवणूक, बँकांपेक्षाही जास्त व्याज आणि सुरक्षित भविष्य!
9
एअरटेलच्या वारसदाराने युके सोडले! श्रीमंतावर कर लादला म्हणून? अरबांच्या देशात शिफ्ट झाले...
10
"१० वर्षांपूर्वी माझा घटस्फोट झाला, त्यानंतर...", Divorce बद्दल अपूर्वा नेमळेकरचं भाष्य, म्हणाली- "मी अजूनही सिंगल..."
11
पाकिस्तानच्या २ गद्दारांना अमेरिकेतून अटक, बनावट कंपनीच्या नावाखाली सरकारलाही फसवत होते!
12
वरमाला घालतेवेळी नवऱ्याचे हात पाहून नवरीला आला संशय! संतापत लग्न करण्यास दिला नकार
13
फक्त हॉटेल्सच नाही, आता तुमचं घरही 'ओयो' भाड्याने देणार! कंपनीचा 'हा' प्लॅन ठरणार गेम चेंजर?
14
हुंड्यासाठी तगादा, चारचाकी गाडीची मागणी..! त्रासलेल्या विवाहितेचा टोकाचा निर्णय
15
अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या पथकावर साधूने त्रिशूळाने केला हल्ला, एक पोलीस अधिकारी जखमी   
16
शनैश्चर जयंती: ३ राशींची साडेसाती, शनिला प्रसन्न करण्याची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा उपासना
17
एक-एक करत 3 गाड्या उडवल्या; पाकिस्तानी सैन्यावर दहशतवादी हल्ला, 32 जवानांचा मृत्यू
18
Narendra Modi : "ऑपरेशन सिंदूर हे फक्त मिशन नाही, बदलत्या भारताचं चित्र"; पंतप्रधान मोदींनी केलं सैन्याचं कौतुक
19
शनि जयंती: तुमची रास कोणती? राशीनुसार ‘हे’ उपाय करा, शनिच्या अशुभ प्रभावातून मुक्तता मिळवा!

सरकारवरील नाराजीतूनच मोर्चे

By admin | Updated: September 14, 2016 21:47 IST

अशोक चव्हाण : पदाधिकाऱ्यांशी चर्चासरकारवरील नाराजीतूनच मोर्चे

अशोक चव्हाण : पदाधिकाऱ्यांशी चर्चामनमाड : भाजपा-शिवसेना सरकारचे सामाजिक प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याने राज्यात विविध ठिकाणी मोर्चे निघत आहे. मराठा समाजाचे सर्वत्र निघत असलेले मोर्चे हे राजकीय नसून या निष्क्रिय सरकारच्या कार्यपद्धतीवर नाराज असलेल्या जनतेचा संताप असल्याची टीका माजी मुख्यमंत्री तथा महाराष्ट्र प्रदेश कॉँगे्रसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली.धुळे येथील कार्यक्रम आटोपून परतीच्या प्रवासात नांदेड येथे जाण्यासाठी मनमाड रेल्वेस्थानकावर आले असता पत्रकारांशी ते बोलत होते. मनमाड शहर कॉँग्रेसच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. फलाटावरच त्यांनी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, माजी आमदार अनिल अहेर, शहर अध्यक्ष अफजल शेख, रहेमान शहा, प्रकाश गवळी, सुभाष नहार, भीमराव जेजुरे, विलास अहेर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. नंदीग्राम एक्स्प्रेसने ते नांदेडकडे रवाना झाले. (वार्ताहर)