शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

चौदा हजार गावांत दुष्काळ!

By admin | Updated: October 16, 2015 23:21 IST

नाशिक : १५७७ गावांचा समावेश

नाशिक : यंदा पावसाने ओढ दिल्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत खरिपाचे पिके हातची जाऊन रब्बीलाही धोका निर्माण झाल्याने जिल्ह्णातील १५७७ गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. यात नाशिक, इगतपुरी व त्र्यंबक या तीन तालुक्यांना मात्र त्यातून वगळण्यात येऊन उर्वरित बारा तालुक्यांत ५० टक्क्यांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावातील जनतेला दिलासा मिळणार आहे. सप्टेंबर महिन्यात महसूल विभागाने खरीप हंगामातील पिकांची नजर पैसेवारी केली असता तेव्हाच संपूर्ण खरीप शेतकऱ्यांच्या हातातून गेल्याचे स्पष्ट झाले, परंतु अशाही परिस्थितीत सप्टेंबरच्या अखेरच्या टप्प्यात पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या, मात्र त्यानंतर पुन्हा पावसाने दडी मारली. जिल्ह्णातील एकूण १९६० गावांपैकी खरीप पिके घेणारी १६७७ गावे असून, २८३ गावे रब्बी पिकांची आहेत. नजर पाहणीतून १३६८ गावातील खरीप पिकांची अवस्था ५० पैशांहून कमी असून, रब्बीचे २०९ गावांमधील पिकांची परिस्थिती ५० पैशांपेक्षा कमी आहे अशा प्रकारे १५७७ गावांमध्ये शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे. मात्र नाशिक, इगतपुरी व त्र्यंबक या तीन तालुक्यांतील खरीप पिके घेणाऱ्या गावांमधील गावांमधील परिस्थिती समाधानकारक असल्याने त्यांना यातून वगळण्यात आले आहे.