शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

वीज पडून मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला शासनाकडून मदतीचा चार लाखाचा धनादेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 18:00 IST

न्यायडोंगरी : दोन दिवसांपूर्वी वादळी वाºयात महाराष्ट्रातील यंदाच्या पावसाळ्याचा वीज पडून पहिला बळी गेलेल्याच्या कुटुंबियांना शासनाकडून चार लाखाचा धनादेश घरपोच प्रदान करण्यात आला.

ठळक मुद्दे शासनाकडून चार लाखाचा धनादेश घरपोच प्रदान

न्यायडोंगरी : दोन दिवसांपूर्वी वादळी वाºयात महाराष्ट्रातील यंदाच्या पावसाळ्याचा वीज पडून पहिला बळी गेलेल्याच्या कुटुंबियांना शासनाकडून चार लाखाचा धनादेश घरपोच प्रदान करण्यात आला.नांदगाव तालुक्यातील सावरगाव येथे गुरु वारी (दि.६) वीज पडून बाळू देवराम सावंत या शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. घरातील कर्ता पुरु ष गमावल्याने यातून कसे सावरायचे या विवंचनेत कुटुंबावर मोठे संकट असतानाच, नांदगाव तालुक्यातील महसूल विभागाच्या अधिकाºयांनी पंचायत समिती सभापती विद्या पाटील यांच्या समवेत या कुटुंबाच्या तातडीने घरी जाऊन चार लाखाचा धनादेश पत्नी लहानु सावंत यांच्या हाती सुपूर्द करण्यात आला.यावेळी गावचे पोलीस पाटील सोमनाथ पाटील, पंचायत समिती उपसभापती सुभाष कुटे कुटुंबातील इतर सदस्य व नागरीक उपस्थित होते. महसूल विभागाने दाखवलेल्या तत्परतेमुळे सावंत यांच्या कुटुंबाला थोडा का होईना आधार मिळाल्या मुळे गावकºयांनी समाधान व्यक्त केले.(फोटो १० न्यायडोंगरी)