शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
2
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
3
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
4
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
5
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
6
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
7
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
8
जातगणना : मॅजिक की मंडल?
9
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
10
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
11
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
12
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
13
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
14
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
15
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
16
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
17
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
18
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
19
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
20
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा

मास्क न वापरणाऱ्या साडेचार हजार नागरिकांना दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:16 IST

नाशिक: जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रसार टाळण्यासाठी नागरिकांना मास्कचा वापर व सुरक्षित अंतर ठेवण्याचे प्रशासनाकडून आवाहन केले जात ...

नाशिक: जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रसार टाळण्यासाठी नागरिकांना मास्कचा वापर व सुरक्षित अंतर ठेवण्याचे प्रशासनाकडून आवाहन केले जात असतानाही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या विरुद्ध दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीना आदेश देण्यात आले असून गेल्या पंधरा दिवसात ग्रामीण भागातील ४२२० नागरिकाना दंड ठोठावून सात लाखाहून अधिक रक्कम जमा करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील सुमारे १४०० ग्रामपंचायतींना १५ मार्चपासून या संदर्भात कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले असून, यापुढेही ही कारवाई सुरूच राहणार असल्याचे ग्रामपंचायत विभागाने म्हटले आहे. ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांची संख्या ९ हजाराच्या आसपास पोहचली असून, त्यासाठी मास्कचा वापर न करणे, सुरक्षित अंतर न पाळणे, धार्मिक विधी, अंत्यसंस्कार, लग्नसमारंभात गर्दी करणे ही कारणे असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. ते टाळण्यासाठी जनजागृती केली जात असूनही उपयोग होत नसल्यामुळे सक्त कारवाई करण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यासाठी ग्रामसेवकाना विशेष अधिकार प्रदान करण्यात आले आहेत, त्यानुसार मास्क न वापरणाऱ्या व्यक्तीला शंभर ते पाचशे रुपये दंड आकारण्यात येत असून, त्यानुसार गेल्या पंधरा दिवसांत ४२४२ नागरिकांना दंड ठोठावून सात लाख रुपये जमा करण्यात आले आहेत.

चौकट-------

जिल्ह्यातील दंडात्मक कारवाई

बागलाण- ६०५ (७३८८०); चांदवड- ३०५(५४४००); देवळा- २०४ (३३८००); इगतपुरी- ७५७(१,३६,६००); कळवण- २०५ (३८३५०); मालेगांव- ३६५ (६७६००); नाशिक- २०६ (३२६५०); नांदगाव- २३१ (२१३००); निफाड- ५१२ (९६४००); पेठ- ८९ (१७३००); सुरगाणा- ९ (९००); सिन्नर- ४८ (८६५०); त्रिंबक- १५९ (३०७००); येवला- २२९(४५००).